स्वतंत्र भारताचा राज्य कारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची जबाबदारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडल्याचे सिध्दार्थ नगराळे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर अरुण चवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवादल अध्यक्ष भगवान पोटदुखे, डॉ. रामकृष्ण मिरगे आदिंची उपस्थिती होती. व्याख्यानाच्या प्रारंभी संजय भगत यांनी क्रांतिगीत सादर केले. संचालन देवळी तालुका कार्याध्यक्ष सिध्दार्थ बिजवार यांनी केले. परिचय व प्रास्ताविक सुनिल ढाले तर आभार प्रितेश मानकर यांनी मानले. प्रकाश कांबळे, मुंकूंद नाखले, सचिन मेश्राम, राजेंद्र ढोबळे, निरंजन ब्राम्हणे, निखिल बरडे, मिलिंद नगराळे यांच्यासह इतरांनी यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.
स्वतंत्र भारताचा राज्य कारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची जबाबदारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडल्याचे सिध्दार्थ नगराळे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर अरुण चवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवादल अध्यक्ष भगवान पोटदुखे, डॉ. रामकृष्ण मिरगे आदिंची उपस्थिती होती. व्याख्यानाच्या प्रारंभी संजय भगत यांनी क्रांतिगीत सादर केले. संचालन देवळी तालुका कार्याध्यक्ष सिध्दार्थ बिजवार यांनी केले. परिचय व प्रास्ताविक सुनिल ढाले तर आभार प्रितेश मानकर यांनी मानले. प्रकाश कांबळे, मुंकूंद नाखले, सचिन मेश्राम, राजेंद्र ढोबळे, निरंजन ब्राम्हणे, निखिल बरडे, मिलिंद नगराळे यांच्यासह इतरांनी यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.
स्वतंत्र भारताचा राज्य कारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची जबाबदारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडल्याचे सिध्दार्थ नगराळे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर अरुण चवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवादल अध्यक्ष भगवान पोटदुखे, डॉ. रामकृष्ण मिरगे आदिंची उपस्थिती होती. व्याख्यानाच्या प्रारंभी संजय भगत यांनी क्रांतिगीत सादर केले. संचालन देवळी तालुका कार्याध्यक्ष सिध्दार्थ बिजवार यांनी केले. परिचय व प्रास्ताविक सुनिल ढाले तर आभार प्रितेश मानकर यांनी मानले. प्रकाश कांबळे, मुंकूंद नाखले, सचिन मेश्राम, राजेंद्र ढोबळे, निरंजन ब्राम्हणे, निखिल बरडे, मिलिंद नगराळे यांच्यासह इतरांनी यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.
स्वतंत्र भारताचा राज्य कारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची जबाबदारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडल्याचे सिध्दार्थ नगराळे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर अरुण चवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवादल अध्यक्ष भगवान पोटदुखे, डॉ. रामकृष्ण मिरगे आदिंची उपस्थिती होती. व्याख्यानाच्या प्रारंभी संजय भगत यांनी क्रांतिगीत सादर केले. संचालन देवळी तालुका कार्याध्यक्ष सिध्दार्थ बिजवार यांनी केले. परिचय व प्रास्ताविक सुनिल ढाले तर आभार प्रितेश मानकर यांनी मानले. प्रकाश कांबळे, मुंकूंद नाखले, सचिन मेश्राम, राजेंद्र ढोबळे, निरंजन ब्राम्हणे, निखिल बरडे, मिलिंद नगराळे यांच्यासह इतरांनी यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.