पुणे : बहुजननामा ऑनलाईन – संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. हि बाब लोकशाहीला घातक आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचा आधार घेतला जात आहे. अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते . संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार अॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म आहे , माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. या कार्यक्रमाचे अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. हि बाब लोकशाहीला घातक आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचा आधार घेतला जात आहे. अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते . संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार अॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म आहे , माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. या कार्यक्रमाचे अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. हि बाब लोकशाहीला घातक आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचा आधार घेतला जात आहे. अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते . संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार अॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म आहे , माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. या कार्यक्रमाचे अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. हि बाब लोकशाहीला घातक आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचा आधार घेतला जात आहे. अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते . संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार अॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म आहे , माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. या कार्यक्रमाचे अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.