रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत बोलत होते. ते म्हणले कि, आमच्याकडे युतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत संपर्क साधत आहे. परंतु आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे आहे. जर भाजप आणि शिवसेना जागा देत नसेल तर पक्षाला पुढील धोरण विचारात घ्यावे लागेल.
महाराष्ट्रात झालेल्या करारानुसार बीजेपी २५ आणि शिवसेना २३ लोकसभा लढविणार आहेत. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षासाठी एक जागा सुद्धा न सोडण्याची घोषणा फार गंभीर आहे. मी आनंदी नाही, मला राग येतोय. त्यांनी दलित समाजाकडे दुर्लक्ष केले, याबद्दल दलित समाजातही तीव्र प्रतिक्रिया आहेत.
२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी एक जागा (सातारा) सोडली गेली. मी वारंवार सांगितले की भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आता ते एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आरपीआयला विसरणे बरोबर नाही. जर आम्हाला एकत्र घेतले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल असे आठवले म्हणले.
रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत बोलत होते. ते म्हणले कि, आमच्याकडे युतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत संपर्क साधत आहे. परंतु आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे आहे. जर भाजप आणि शिवसेना जागा देत नसेल तर पक्षाला पुढील धोरण विचारात घ्यावे लागेल.
महाराष्ट्रात झालेल्या करारानुसार बीजेपी २५ आणि शिवसेना २३ लोकसभा लढविणार आहेत. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षासाठी एक जागा सुद्धा न सोडण्याची घोषणा फार गंभीर आहे. मी आनंदी नाही, मला राग येतोय. त्यांनी दलित समाजाकडे दुर्लक्ष केले, याबद्दल दलित समाजातही तीव्र प्रतिक्रिया आहेत.
२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी एक जागा (सातारा) सोडली गेली. मी वारंवार सांगितले की भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आता ते एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आरपीआयला विसरणे बरोबर नाही. जर आम्हाला एकत्र घेतले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल असे आठवले म्हणले.
रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत बोलत होते. ते म्हणले कि, आमच्याकडे युतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत संपर्क साधत आहे. परंतु आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे आहे. जर भाजप आणि शिवसेना जागा देत नसेल तर पक्षाला पुढील धोरण विचारात घ्यावे लागेल.
महाराष्ट्रात झालेल्या करारानुसार बीजेपी २५ आणि शिवसेना २३ लोकसभा लढविणार आहेत. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षासाठी एक जागा सुद्धा न सोडण्याची घोषणा फार गंभीर आहे. मी आनंदी नाही, मला राग येतोय. त्यांनी दलित समाजाकडे दुर्लक्ष केले, याबद्दल दलित समाजातही तीव्र प्रतिक्रिया आहेत.
२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी एक जागा (सातारा) सोडली गेली. मी वारंवार सांगितले की भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आता ते एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आरपीआयला विसरणे बरोबर नाही. जर आम्हाला एकत्र घेतले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल असे आठवले म्हणले.
रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत बोलत होते. ते म्हणले कि, आमच्याकडे युतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत संपर्क साधत आहे. परंतु आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे आहे. जर भाजप आणि शिवसेना जागा देत नसेल तर पक्षाला पुढील धोरण विचारात घ्यावे लागेल.
महाराष्ट्रात झालेल्या करारानुसार बीजेपी २५ आणि शिवसेना २३ लोकसभा लढविणार आहेत. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षासाठी एक जागा सुद्धा न सोडण्याची घोषणा फार गंभीर आहे. मी आनंदी नाही, मला राग येतोय. त्यांनी दलित समाजाकडे दुर्लक्ष केले, याबद्दल दलित समाजातही तीव्र प्रतिक्रिया आहेत.
२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी एक जागा (सातारा) सोडली गेली. मी वारंवार सांगितले की भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आता ते एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आरपीआयला विसरणे बरोबर नाही. जर आम्हाला एकत्र घेतले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल असे आठवले म्हणले.