भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची अलौकिक प्रतिभा व्यासंग व सामाजिक न्यायाबद्दलच्या आंतरिक कळवळयातून भारतीय संविधान शब्दबद्ध केले. ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात करीत भारतीयांनी निवडलेल्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ अधिग्रहित आणि स्वीकृत केले. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकात हे संविधान लागू झाले. सर्व जातीधर्मांच्या स्त्री-पुरुषांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणाऱ्या या संविधानातील तरतुदीची माहिती सामान्य नागरिकांना नसते. हे संविधान त्यांनी समजून घ्यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ (अॅट्रॉसिटी प्रतिबंधक अॅक्ट) व अधिनियम सन १९९५ आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ व नियम १९७७ याबाबत जनमानसात कमालीचे अज्ञान आणि संभ्रम आहे. त्याचा वापर आणि गैरवापर याचे सखोल विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आले. या कायद्यातील सुधारणा, शासन निर्णय आणि परिपत्रके व त्यांची अंमलबजावणी यांचे सखोल मार्गदर्शन या कायद्याचे अभ्यासक आणि नामवंत वकीलयांनी केले. यावेळी या कायद्याच्या पुस्तिका व भारताचे संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र शंकरानंद शास्त्री यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-माझे अनुभव आणि आठवणी’ हे दुर्मिळ पुस्तक कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमात अभ्यासू, तज्ज्ञ व जाणकारांची व्याख्याने व खुली चर्चा झाली.
यावेळी प्रमुख वक्ते पोलीस अधीक्षक ‘नागरी हक्क संरक्षण कोकण विभागाचे सुरेश मेंगडे’, उच्च न्यायालयाचे वकील व अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याचे अभ्यासक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अॅड. नारायण गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नियम यांचे सखोल अभ्यासक श्याम पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ चिपळूणचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची अलौकिक प्रतिभा व्यासंग व सामाजिक न्यायाबद्दलच्या आंतरिक कळवळयातून भारतीय संविधान शब्दबद्ध केले. ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात करीत भारतीयांनी निवडलेल्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ अधिग्रहित आणि स्वीकृत केले. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकात हे संविधान लागू झाले. सर्व जातीधर्मांच्या स्त्री-पुरुषांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणाऱ्या या संविधानातील तरतुदीची माहिती सामान्य नागरिकांना नसते. हे संविधान त्यांनी समजून घ्यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ (अॅट्रॉसिटी प्रतिबंधक अॅक्ट) व अधिनियम सन १९९५ आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ व नियम १९७७ याबाबत जनमानसात कमालीचे अज्ञान आणि संभ्रम आहे. त्याचा वापर आणि गैरवापर याचे सखोल विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आले. या कायद्यातील सुधारणा, शासन निर्णय आणि परिपत्रके व त्यांची अंमलबजावणी यांचे सखोल मार्गदर्शन या कायद्याचे अभ्यासक आणि नामवंत वकीलयांनी केले. यावेळी या कायद्याच्या पुस्तिका व भारताचे संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र शंकरानंद शास्त्री यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-माझे अनुभव आणि आठवणी’ हे दुर्मिळ पुस्तक कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमात अभ्यासू, तज्ज्ञ व जाणकारांची व्याख्याने व खुली चर्चा झाली.
यावेळी प्रमुख वक्ते पोलीस अधीक्षक ‘नागरी हक्क संरक्षण कोकण विभागाचे सुरेश मेंगडे’, उच्च न्यायालयाचे वकील व अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याचे अभ्यासक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अॅड. नारायण गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नियम यांचे सखोल अभ्यासक श्याम पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ चिपळूणचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची अलौकिक प्रतिभा व्यासंग व सामाजिक न्यायाबद्दलच्या आंतरिक कळवळयातून भारतीय संविधान शब्दबद्ध केले. ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात करीत भारतीयांनी निवडलेल्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ अधिग्रहित आणि स्वीकृत केले. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकात हे संविधान लागू झाले. सर्व जातीधर्मांच्या स्त्री-पुरुषांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणाऱ्या या संविधानातील तरतुदीची माहिती सामान्य नागरिकांना नसते. हे संविधान त्यांनी समजून घ्यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ (अॅट्रॉसिटी प्रतिबंधक अॅक्ट) व अधिनियम सन १९९५ आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ व नियम १९७७ याबाबत जनमानसात कमालीचे अज्ञान आणि संभ्रम आहे. त्याचा वापर आणि गैरवापर याचे सखोल विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आले. या कायद्यातील सुधारणा, शासन निर्णय आणि परिपत्रके व त्यांची अंमलबजावणी यांचे सखोल मार्गदर्शन या कायद्याचे अभ्यासक आणि नामवंत वकीलयांनी केले. यावेळी या कायद्याच्या पुस्तिका व भारताचे संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र शंकरानंद शास्त्री यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-माझे अनुभव आणि आठवणी’ हे दुर्मिळ पुस्तक कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमात अभ्यासू, तज्ज्ञ व जाणकारांची व्याख्याने व खुली चर्चा झाली.
यावेळी प्रमुख वक्ते पोलीस अधीक्षक ‘नागरी हक्क संरक्षण कोकण विभागाचे सुरेश मेंगडे’, उच्च न्यायालयाचे वकील व अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याचे अभ्यासक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अॅड. नारायण गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नियम यांचे सखोल अभ्यासक श्याम पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ चिपळूणचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची अलौकिक प्रतिभा व्यासंग व सामाजिक न्यायाबद्दलच्या आंतरिक कळवळयातून भारतीय संविधान शब्दबद्ध केले. ‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात करीत भारतीयांनी निवडलेल्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ अधिग्रहित आणि स्वीकृत केले. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकात हे संविधान लागू झाले. सर्व जातीधर्मांच्या स्त्री-पुरुषांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणाऱ्या या संविधानातील तरतुदीची माहिती सामान्य नागरिकांना नसते. हे संविधान त्यांनी समजून घ्यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ (अॅट्रॉसिटी प्रतिबंधक अॅक्ट) व अधिनियम सन १९९५ आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ व नियम १९७७ याबाबत जनमानसात कमालीचे अज्ञान आणि संभ्रम आहे. त्याचा वापर आणि गैरवापर याचे सखोल विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आले. या कायद्यातील सुधारणा, शासन निर्णय आणि परिपत्रके व त्यांची अंमलबजावणी यांचे सखोल मार्गदर्शन या कायद्याचे अभ्यासक आणि नामवंत वकीलयांनी केले. यावेळी या कायद्याच्या पुस्तिका व भारताचे संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र शंकरानंद शास्त्री यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-माझे अनुभव आणि आठवणी’ हे दुर्मिळ पुस्तक कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमात अभ्यासू, तज्ज्ञ व जाणकारांची व्याख्याने व खुली चर्चा झाली.
यावेळी प्रमुख वक्ते पोलीस अधीक्षक ‘नागरी हक्क संरक्षण कोकण विभागाचे सुरेश मेंगडे’, उच्च न्यायालयाचे वकील व अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याचे अभ्यासक, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अॅड. नारायण गायकवाड, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नियम यांचे सखोल अभ्यासक श्याम पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ चिपळूणचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.