खा. पवार पुढे म्हणाले की, आपण माढ्यातून लढावे ही अपेक्षा नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर आपण याठिकाणी निवडणूक लढवण्याचे मान्य करत आहोत. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडूकुन टीका केली. सरकारच्या काळात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी यामधून सर्वसामान्यांना त्रासच झाला आहे. व्यापारी, न्यायालय, बँका, शेतकरी, सरकारने सर्व क्षेत्राची हस्तक्षेप करून वाट लावली. ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणारांच्या काळात राफेल घडले. पूर्वी भ्रष्टाचाराला बोफोर्स म्हणायचे, आता राफेल म्हणतात, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांनी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपापले मत मांडून मतदारसंघामध्ये कार्य करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.
खा. पवार पुढे म्हणाले की, आपण माढ्यातून लढावे ही अपेक्षा नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर आपण याठिकाणी निवडणूक लढवण्याचे मान्य करत आहोत. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडूकुन टीका केली. सरकारच्या काळात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी यामधून सर्वसामान्यांना त्रासच झाला आहे. व्यापारी, न्यायालय, बँका, शेतकरी, सरकारने सर्व क्षेत्राची हस्तक्षेप करून वाट लावली. ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणारांच्या काळात राफेल घडले. पूर्वी भ्रष्टाचाराला बोफोर्स म्हणायचे, आता राफेल म्हणतात, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांनी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपापले मत मांडून मतदारसंघामध्ये कार्य करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.
खा. पवार पुढे म्हणाले की, आपण माढ्यातून लढावे ही अपेक्षा नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर आपण याठिकाणी निवडणूक लढवण्याचे मान्य करत आहोत. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडूकुन टीका केली. सरकारच्या काळात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी यामधून सर्वसामान्यांना त्रासच झाला आहे. व्यापारी, न्यायालय, बँका, शेतकरी, सरकारने सर्व क्षेत्राची हस्तक्षेप करून वाट लावली. ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणारांच्या काळात राफेल घडले. पूर्वी भ्रष्टाचाराला बोफोर्स म्हणायचे, आता राफेल म्हणतात, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांनी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपापले मत मांडून मतदारसंघामध्ये कार्य करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.
खा. पवार पुढे म्हणाले की, आपण माढ्यातून लढावे ही अपेक्षा नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर आपण याठिकाणी निवडणूक लढवण्याचे मान्य करत आहोत. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडूकुन टीका केली. सरकारच्या काळात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी यामधून सर्वसामान्यांना त्रासच झाला आहे. व्यापारी, न्यायालय, बँका, शेतकरी, सरकारने सर्व क्षेत्राची हस्तक्षेप करून वाट लावली. ना खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणणारांच्या काळात राफेल घडले. पूर्वी भ्रष्टाचाराला बोफोर्स म्हणायचे, आता राफेल म्हणतात, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांनी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपापले मत मांडून मतदारसंघामध्ये कार्य करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.