श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. ज्या समाजाच्या लोकसंख्येमुळे या जिल्ह्याला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, त्या बौद्ध समाजाने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला हवे; परंतु तसे होत नाही. त्यामुळे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या आघाडीची उमेदवारी बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत समाधान वानखडे, वसंत गवई, ॲड. पी. एस. खडसे, प्रा. सतिश सियाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ पाटील, हरिदास सिरसाठ, अनिल बरडे, गजानन वानखडे, सुरेश दहीकर, अरूण वानखडे, अनिल खंडारे, गाडे, वाल्मिक डोंगरे, मेश्राम उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. ज्या समाजाच्या लोकसंख्येमुळे या जिल्ह्याला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, त्या बौद्ध समाजाने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला हवे; परंतु तसे होत नाही. त्यामुळे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या आघाडीची उमेदवारी बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत समाधान वानखडे, वसंत गवई, ॲड. पी. एस. खडसे, प्रा. सतिश सियाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ पाटील, हरिदास सिरसाठ, अनिल बरडे, गजानन वानखडे, सुरेश दहीकर, अरूण वानखडे, अनिल खंडारे, गाडे, वाल्मिक डोंगरे, मेश्राम उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. ज्या समाजाच्या लोकसंख्येमुळे या जिल्ह्याला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, त्या बौद्ध समाजाने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला हवे; परंतु तसे होत नाही. त्यामुळे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या आघाडीची उमेदवारी बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत समाधान वानखडे, वसंत गवई, ॲड. पी. एस. खडसे, प्रा. सतिश सियाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ पाटील, हरिदास सिरसाठ, अनिल बरडे, गजानन वानखडे, सुरेश दहीकर, अरूण वानखडे, अनिल खंडारे, गाडे, वाल्मिक डोंगरे, मेश्राम उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. ज्या समाजाच्या लोकसंख्येमुळे या जिल्ह्याला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, त्या बौद्ध समाजाने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करायला हवे; परंतु तसे होत नाही. त्यामुळे येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या आघाडीची उमेदवारी बौद्ध समाजाला मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत समाधान वानखडे, वसंत गवई, ॲड. पी. एस. खडसे, प्रा. सतिश सियाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ पाटील, हरिदास सिरसाठ, अनिल बरडे, गजानन वानखडे, सुरेश दहीकर, अरूण वानखडे, अनिल खंडारे, गाडे, वाल्मिक डोंगरे, मेश्राम उपस्थित होते.