गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. अनेकांना अजूनही रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यात योजनेच्या सर्वेक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांचा समावेश करण्यात यावा, ज्यांचा योजनेत समावेश नसेल, अशा गरजूंना योजनेत सामावून घ्यावे, बेघरधारकांनादेखील योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दुर्लक्षित घटकांना योजनेचा लाभ तत्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. याप्रसंगी संस्थापक राजाभाऊ निरभवणे, जिल्हा संघटक बाबूराव जगधने, जिल्हा सचिव रामदास अहिरे, तालुकाध्यक्ष रवींद्र कराटे, सुनीता जाधव, सुरेखा ढाके, नाजम शेख, दत्तू गवळी आदींसह नागरिक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. अनेकांना अजूनही रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यात योजनेच्या सर्वेक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांचा समावेश करण्यात यावा, ज्यांचा योजनेत समावेश नसेल, अशा गरजूंना योजनेत सामावून घ्यावे, बेघरधारकांनादेखील योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दुर्लक्षित घटकांना योजनेचा लाभ तत्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. याप्रसंगी संस्थापक राजाभाऊ निरभवणे, जिल्हा संघटक बाबूराव जगधने, जिल्हा सचिव रामदास अहिरे, तालुकाध्यक्ष रवींद्र कराटे, सुनीता जाधव, सुरेखा ढाके, नाजम शेख, दत्तू गवळी आदींसह नागरिक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. अनेकांना अजूनही रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यात योजनेच्या सर्वेक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांचा समावेश करण्यात यावा, ज्यांचा योजनेत समावेश नसेल, अशा गरजूंना योजनेत सामावून घ्यावे, बेघरधारकांनादेखील योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दुर्लक्षित घटकांना योजनेचा लाभ तत्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. याप्रसंगी संस्थापक राजाभाऊ निरभवणे, जिल्हा संघटक बाबूराव जगधने, जिल्हा सचिव रामदास अहिरे, तालुकाध्यक्ष रवींद्र कराटे, सुनीता जाधव, सुरेखा ढाके, नाजम शेख, दत्तू गवळी आदींसह नागरिक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना योजनांचा लाभ मिळालेला नाही. अनेकांना अजूनही रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे योजनेचे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यात योजनेच्या सर्वेक्षणापासून वंचित असलेल्या सर्वांचा समावेश करण्यात यावा, ज्यांचा योजनेत समावेश नसेल, अशा गरजूंना योजनेत सामावून घ्यावे, बेघरधारकांनादेखील योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दुर्लक्षित घटकांना योजनेचा लाभ तत्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. याप्रसंगी संस्थापक राजाभाऊ निरभवणे, जिल्हा संघटक बाबूराव जगधने, जिल्हा सचिव रामदास अहिरे, तालुकाध्यक्ष रवींद्र कराटे, सुनीता जाधव, सुरेखा ढाके, नाजम शेख, दत्तू गवळी आदींसह नागरिक उपस्थित होते.