कुंभार वेस भागातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समिती आयोजित सभेत ‘हिंदुंच्या प्रभावी व राष्ट्रव्यापी संघटनाची आवश्यता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनोज खाड्ये, सद्गुरु स्वाती खाड्ये उपस्थित होते. यावेळी आमदार ठाकूर म्हणाले, जगात ५० पेक्षा अधिक इस्लामी राष्ट्र बनू शकतात, १०० पेक्षा अधिक इसाई देश बनू शकतात, तर एक हिंदू राष्ट्र बनू शकत नाही. भारत हे हिंदुंचे राष्ट्र आहे. हिंदूंनाच स्थान आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरही या देशात हिंदू सुरक्षित नाही, हे दुर्दैव आहे.
यावेळी मनोज खाड्ये यांनी ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर तर स्वाती खाड्ये यांनी ‘सनातन संस्थेवरील खोटे आरोप व त्यांचे खंडन’ या विषयावर प्रकाश टाकत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. जिल्हा समन्वय राजन बुणगे यांनी प्रास्ताविक केले. या सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते.
कुंभार वेस भागातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समिती आयोजित सभेत ‘हिंदुंच्या प्रभावी व राष्ट्रव्यापी संघटनाची आवश्यता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनोज खाड्ये, सद्गुरु स्वाती खाड्ये उपस्थित होते. यावेळी आमदार ठाकूर म्हणाले, जगात ५० पेक्षा अधिक इस्लामी राष्ट्र बनू शकतात, १०० पेक्षा अधिक इसाई देश बनू शकतात, तर एक हिंदू राष्ट्र बनू शकत नाही. भारत हे हिंदुंचे राष्ट्र आहे. हिंदूंनाच स्थान आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरही या देशात हिंदू सुरक्षित नाही, हे दुर्दैव आहे.
यावेळी मनोज खाड्ये यांनी ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर तर स्वाती खाड्ये यांनी ‘सनातन संस्थेवरील खोटे आरोप व त्यांचे खंडन’ या विषयावर प्रकाश टाकत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. जिल्हा समन्वय राजन बुणगे यांनी प्रास्ताविक केले. या सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते.
कुंभार वेस भागातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समिती आयोजित सभेत ‘हिंदुंच्या प्रभावी व राष्ट्रव्यापी संघटनाची आवश्यता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनोज खाड्ये, सद्गुरु स्वाती खाड्ये उपस्थित होते. यावेळी आमदार ठाकूर म्हणाले, जगात ५० पेक्षा अधिक इस्लामी राष्ट्र बनू शकतात, १०० पेक्षा अधिक इसाई देश बनू शकतात, तर एक हिंदू राष्ट्र बनू शकत नाही. भारत हे हिंदुंचे राष्ट्र आहे. हिंदूंनाच स्थान आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरही या देशात हिंदू सुरक्षित नाही, हे दुर्दैव आहे.
यावेळी मनोज खाड्ये यांनी ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर तर स्वाती खाड्ये यांनी ‘सनातन संस्थेवरील खोटे आरोप व त्यांचे खंडन’ या विषयावर प्रकाश टाकत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. जिल्हा समन्वय राजन बुणगे यांनी प्रास्ताविक केले. या सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते.
कुंभार वेस भागातील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू जनजागृती समिती आयोजित सभेत ‘हिंदुंच्या प्रभावी व राष्ट्रव्यापी संघटनाची आवश्यता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनोज खाड्ये, सद्गुरु स्वाती खाड्ये उपस्थित होते. यावेळी आमदार ठाकूर म्हणाले, जगात ५० पेक्षा अधिक इस्लामी राष्ट्र बनू शकतात, १०० पेक्षा अधिक इसाई देश बनू शकतात, तर एक हिंदू राष्ट्र बनू शकत नाही. भारत हे हिंदुंचे राष्ट्र आहे. हिंदूंनाच स्थान आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरही या देशात हिंदू सुरक्षित नाही, हे दुर्दैव आहे.
यावेळी मनोज खाड्ये यांनी ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर तर स्वाती खाड्ये यांनी ‘सनातन संस्थेवरील खोटे आरोप व त्यांचे खंडन’ या विषयावर प्रकाश टाकत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. जिल्हा समन्वय राजन बुणगे यांनी प्रास्ताविक केले. या सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते.