एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .बोलताना त्यांनी चक्क जेटली यांची अक्कलच काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलले कि प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मंत्रिपद मला काही नवीन नाही मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो.
भाजपच्या सर्व नेत्यामध्ये आपल्या नावापुढे चौकीदार लावण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे त्यावर स्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .बोलताना त्यांनी चक्क जेटली यांची अक्कलच काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलले कि प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मंत्रिपद मला काही नवीन नाही मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो.
भाजपच्या सर्व नेत्यामध्ये आपल्या नावापुढे चौकीदार लावण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे त्यावर स्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .बोलताना त्यांनी चक्क जेटली यांची अक्कलच काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलले कि प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मंत्रिपद मला काही नवीन नाही मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो.
भाजपच्या सर्व नेत्यामध्ये आपल्या नावापुढे चौकीदार लावण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे त्यावर स्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .बोलताना त्यांनी चक्क जेटली यांची अक्कलच काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलले कि प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मंत्रिपद मला काही नवीन नाही मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो.
भाजपच्या सर्व नेत्यामध्ये आपल्या नावापुढे चौकीदार लावण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे त्यावर स्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.