या परिचय मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुणबी समाज संघटित होतो याचा आनंद आहे. मात्र अशा मेळाव्याची व्याप्ती वाढायला हवी, अशी अपेक्षा मेळाव्याचे उद्घाटक माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. शेतीवर विसंबून असलेल्या कुणबी तरुणांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. दिलदार वृत्ती असणाऱ्या कुणब्यांविरुद्ध अनेकांनी षडयंत्र करून दिशाभूल केली आहे.
ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या कुणबी समाजाचे आरक्षण देखील पळविण्यात आले, त्यामुळे कुणब्यांनी उद्योगातून प्रगतीच्या संधी शोधल्या पाहिजे असे माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळी खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे आणि प्रकाश पोहरे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. याप्रसंगी कृषिभूषण अरविंद बेंडे, सुरेश गुडदे, प्रवीण शिंदे, संगीता घुईखेडकर, माणिक जुनघरे, ठाकरे मामा, श्रीकांत वाघ, त्रिशूल कदम, सुशांत महल्ले व दीपक काळे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार भैयासाहेब दोंदल यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपवर-वधूंनी परिचय दिला. संचालन सुनीता भोयर आणि विद्या खडसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप साळवे, साहेबराव जुनघरे, अरविंद वाढोणकर, राजाभाऊ राऊत, प्रभाकर सूर, दिलीप झाडे, चंदू देशमुख, विजय घाडगे, दीपक भरणे, संजय राऊत, प्रभाकर रुंदे, राजू बुटले, सतीश भोयर, श्रीकांत राऊत, जिल्हा संघटक राजू ढोके, प्रकाश ठाकरे, राहुल ठाकरे, मनीष पाटील, संजय कोल्हे, शैलेश चौधरी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा नागपुरे, शोभा ठाकरे, चारुशीला देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सोमेश चौधरी, अमोल ढोणे, नीलेश देशमुख, विवेक गावंडे, सचिन येवले, शुभम लांडगे, राहुल कानारकर, राहुल चौधरी, रितेश बोबडे, दीपक शास्त्री आदींनी परिश्रम घेतले.
या परिचय मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुणबी समाज संघटित होतो याचा आनंद आहे. मात्र अशा मेळाव्याची व्याप्ती वाढायला हवी, अशी अपेक्षा मेळाव्याचे उद्घाटक माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. शेतीवर विसंबून असलेल्या कुणबी तरुणांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. दिलदार वृत्ती असणाऱ्या कुणब्यांविरुद्ध अनेकांनी षडयंत्र करून दिशाभूल केली आहे.
ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या कुणबी समाजाचे आरक्षण देखील पळविण्यात आले, त्यामुळे कुणब्यांनी उद्योगातून प्रगतीच्या संधी शोधल्या पाहिजे असे माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळी खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे आणि प्रकाश पोहरे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. याप्रसंगी कृषिभूषण अरविंद बेंडे, सुरेश गुडदे, प्रवीण शिंदे, संगीता घुईखेडकर, माणिक जुनघरे, ठाकरे मामा, श्रीकांत वाघ, त्रिशूल कदम, सुशांत महल्ले व दीपक काळे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार भैयासाहेब दोंदल यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपवर-वधूंनी परिचय दिला. संचालन सुनीता भोयर आणि विद्या खडसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप साळवे, साहेबराव जुनघरे, अरविंद वाढोणकर, राजाभाऊ राऊत, प्रभाकर सूर, दिलीप झाडे, चंदू देशमुख, विजय घाडगे, दीपक भरणे, संजय राऊत, प्रभाकर रुंदे, राजू बुटले, सतीश भोयर, श्रीकांत राऊत, जिल्हा संघटक राजू ढोके, प्रकाश ठाकरे, राहुल ठाकरे, मनीष पाटील, संजय कोल्हे, शैलेश चौधरी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा नागपुरे, शोभा ठाकरे, चारुशीला देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सोमेश चौधरी, अमोल ढोणे, नीलेश देशमुख, विवेक गावंडे, सचिन येवले, शुभम लांडगे, राहुल कानारकर, राहुल चौधरी, रितेश बोबडे, दीपक शास्त्री आदींनी परिश्रम घेतले.
या परिचय मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुणबी समाज संघटित होतो याचा आनंद आहे. मात्र अशा मेळाव्याची व्याप्ती वाढायला हवी, अशी अपेक्षा मेळाव्याचे उद्घाटक माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. शेतीवर विसंबून असलेल्या कुणबी तरुणांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. दिलदार वृत्ती असणाऱ्या कुणब्यांविरुद्ध अनेकांनी षडयंत्र करून दिशाभूल केली आहे.
ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या कुणबी समाजाचे आरक्षण देखील पळविण्यात आले, त्यामुळे कुणब्यांनी उद्योगातून प्रगतीच्या संधी शोधल्या पाहिजे असे माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळी खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे आणि प्रकाश पोहरे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. याप्रसंगी कृषिभूषण अरविंद बेंडे, सुरेश गुडदे, प्रवीण शिंदे, संगीता घुईखेडकर, माणिक जुनघरे, ठाकरे मामा, श्रीकांत वाघ, त्रिशूल कदम, सुशांत महल्ले व दीपक काळे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार भैयासाहेब दोंदल यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपवर-वधूंनी परिचय दिला. संचालन सुनीता भोयर आणि विद्या खडसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप साळवे, साहेबराव जुनघरे, अरविंद वाढोणकर, राजाभाऊ राऊत, प्रभाकर सूर, दिलीप झाडे, चंदू देशमुख, विजय घाडगे, दीपक भरणे, संजय राऊत, प्रभाकर रुंदे, राजू बुटले, सतीश भोयर, श्रीकांत राऊत, जिल्हा संघटक राजू ढोके, प्रकाश ठाकरे, राहुल ठाकरे, मनीष पाटील, संजय कोल्हे, शैलेश चौधरी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा नागपुरे, शोभा ठाकरे, चारुशीला देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सोमेश चौधरी, अमोल ढोणे, नीलेश देशमुख, विवेक गावंडे, सचिन येवले, शुभम लांडगे, राहुल कानारकर, राहुल चौधरी, रितेश बोबडे, दीपक शास्त्री आदींनी परिश्रम घेतले.
या परिचय मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुणबी समाज संघटित होतो याचा आनंद आहे. मात्र अशा मेळाव्याची व्याप्ती वाढायला हवी, अशी अपेक्षा मेळाव्याचे उद्घाटक माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. शेतीवर विसंबून असलेल्या कुणबी तरुणांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. दिलदार वृत्ती असणाऱ्या कुणब्यांविरुद्ध अनेकांनी षडयंत्र करून दिशाभूल केली आहे.
ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या कुणबी समाजाचे आरक्षण देखील पळविण्यात आले, त्यामुळे कुणब्यांनी उद्योगातून प्रगतीच्या संधी शोधल्या पाहिजे असे माणिकराव ठाकरे म्हणाले. यावेळी खा. भावना गवळी, माजी मंत्री संजय देवतळे आणि प्रकाश पोहरे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. याप्रसंगी कृषिभूषण अरविंद बेंडे, सुरेश गुडदे, प्रवीण शिंदे, संगीता घुईखेडकर, माणिक जुनघरे, ठाकरे मामा, श्रीकांत वाघ, त्रिशूल कदम, सुशांत महल्ले व दीपक काळे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार भैयासाहेब दोंदल यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपवर-वधूंनी परिचय दिला. संचालन सुनीता भोयर आणि विद्या खडसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप साळवे, साहेबराव जुनघरे, अरविंद वाढोणकर, राजाभाऊ राऊत, प्रभाकर सूर, दिलीप झाडे, चंदू देशमुख, विजय घाडगे, दीपक भरणे, संजय राऊत, प्रभाकर रुंदे, राजू बुटले, सतीश भोयर, श्रीकांत राऊत, जिल्हा संघटक राजू ढोके, प्रकाश ठाकरे, राहुल ठाकरे, मनीष पाटील, संजय कोल्हे, शैलेश चौधरी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा नागपुरे, शोभा ठाकरे, चारुशीला देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, सोमेश चौधरी, अमोल ढोणे, नीलेश देशमुख, विवेक गावंडे, सचिन येवले, शुभम लांडगे, राहुल कानारकर, राहुल चौधरी, रितेश बोबडे, दीपक शास्त्री आदींनी परिश्रम घेतले.