देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आले आहेत. या सर्व संघटनांनी आज ( २६ नोव्हेंबर ) राजगृह ते चैत्यभूमी असे संविधान बचाओ रॅली काढली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीबीआय यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व आहे त्यामुळे संविधान वाचण्यासाठी गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
या संविधान बचाओ रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, जेएनयू मधील विध्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार, तृप्ती देसाई, तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाली आहेत.
दरम्यान पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या वर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न महत्वाचा की राम मंदिर असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहेत. अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र कलम १४४ लागू करून सुद्धा शिवसेना तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले कसे ? आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दांत त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाला. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हंटले आहे.
देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आले आहेत. या सर्व संघटनांनी आज ( २६ नोव्हेंबर ) राजगृह ते चैत्यभूमी असे संविधान बचाओ रॅली काढली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीबीआय यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व आहे त्यामुळे संविधान वाचण्यासाठी गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
या संविधान बचाओ रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, जेएनयू मधील विध्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार, तृप्ती देसाई, तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाली आहेत.
दरम्यान पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या वर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न महत्वाचा की राम मंदिर असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहेत. अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र कलम १४४ लागू करून सुद्धा शिवसेना तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले कसे ? आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दांत त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाला. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हंटले आहे.
देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आले आहेत. या सर्व संघटनांनी आज ( २६ नोव्हेंबर ) राजगृह ते चैत्यभूमी असे संविधान बचाओ रॅली काढली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीबीआय यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व आहे त्यामुळे संविधान वाचण्यासाठी गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
या संविधान बचाओ रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, जेएनयू मधील विध्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार, तृप्ती देसाई, तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाली आहेत.
दरम्यान पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या वर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न महत्वाचा की राम मंदिर असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहेत. अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र कलम १४४ लागू करून सुद्धा शिवसेना तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले कसे ? आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दांत त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाला. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हंटले आहे.
देशात वाढत्या फॅसिझमच्या विरोधात युनायटेड यूथ फ्रंटच्या माध्यमातून देशातील राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र आले आहेत. या सर्व संघटनांनी आज ( २६ नोव्हेंबर ) राजगृह ते चैत्यभूमी असे संविधान बचाओ रॅली काढली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा ही जोडगोळी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीबीआय यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व आहे त्यामुळे संविधान वाचण्यासाठी गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे म्हणत आंबेडकरवादी नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
या संविधान बचाओ रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, जेएनयू मधील विध्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार, तृप्ती देसाई, तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाली आहेत.
दरम्यान पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या वर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न महत्वाचा की राम मंदिर असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहेत. अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र कलम १४४ लागू करून सुद्धा शिवसेना तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले कसे ? आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दांत त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असे कन्हैया कुमार म्हणाला. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हंटले आहे.