६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. याचदरम्यान पश्चिम बंगाल येथून दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम हे पदाधिकाऱ्यांसह दादर येथील चैत्यभूमीवर आभिवादन करण्यासाठी आले होते.दरम्यान, देशात समता, स्वातंत्र्य , आणि शिक्षा हेच सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या विकासाचे मुलभूत विचार डॉ. यांनी मांडले, आज त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांचे विचार देशभरात घेऊन निघालो आहोत. असे प्रतिपादन दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम यांनी केले आहे.
इतकेच नव्हे तर आज देशातील शोषित समजला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे विकासाचा मार्ग गवसला आहे. त्यांना संविधानाने अधिकार आणि हक्क दिला आहे. मात्र आज हेच संविधान केंद्रात आलेल्या लोकांमुळे अडचणीत आले असून ते वाचविण्यासाठी देशाला पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही.
विशेष म्हणजे आज देशात एससी, आदिवासी यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात आहे. शैक्षणिक अधिकार मिळू नये यासाठी खाजगीकरण लादले जात असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्ही देशातील कानाकोपऱ्यात पोहचवत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह, प्रकाश रेड्डी, एस.के.रेगे, शैलेंद्र कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. याचदरम्यान पश्चिम बंगाल येथून दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम हे पदाधिकाऱ्यांसह दादर येथील चैत्यभूमीवर आभिवादन करण्यासाठी आले होते.दरम्यान, देशात समता, स्वातंत्र्य , आणि शिक्षा हेच सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या विकासाचे मुलभूत विचार डॉ. यांनी मांडले, आज त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांचे विचार देशभरात घेऊन निघालो आहोत. असे प्रतिपादन दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम यांनी केले आहे.
इतकेच नव्हे तर आज देशातील शोषित समजला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे विकासाचा मार्ग गवसला आहे. त्यांना संविधानाने अधिकार आणि हक्क दिला आहे. मात्र आज हेच संविधान केंद्रात आलेल्या लोकांमुळे अडचणीत आले असून ते वाचविण्यासाठी देशाला पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही.
विशेष म्हणजे आज देशात एससी, आदिवासी यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात आहे. शैक्षणिक अधिकार मिळू नये यासाठी खाजगीकरण लादले जात असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्ही देशातील कानाकोपऱ्यात पोहचवत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह, प्रकाश रेड्डी, एस.के.रेगे, शैलेंद्र कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. याचदरम्यान पश्चिम बंगाल येथून दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम हे पदाधिकाऱ्यांसह दादर येथील चैत्यभूमीवर आभिवादन करण्यासाठी आले होते.दरम्यान, देशात समता, स्वातंत्र्य , आणि शिक्षा हेच सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या विकासाचे मुलभूत विचार डॉ. यांनी मांडले, आज त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांचे विचार देशभरात घेऊन निघालो आहोत. असे प्रतिपादन दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम यांनी केले आहे.
इतकेच नव्हे तर आज देशातील शोषित समजला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे विकासाचा मार्ग गवसला आहे. त्यांना संविधानाने अधिकार आणि हक्क दिला आहे. मात्र आज हेच संविधान केंद्रात आलेल्या लोकांमुळे अडचणीत आले असून ते वाचविण्यासाठी देशाला पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही.
विशेष म्हणजे आज देशात एससी, आदिवासी यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात आहे. शैक्षणिक अधिकार मिळू नये यासाठी खाजगीकरण लादले जात असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्ही देशातील कानाकोपऱ्यात पोहचवत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह, प्रकाश रेड्डी, एस.के.रेगे, शैलेंद्र कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. याचदरम्यान पश्चिम बंगाल येथून दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम हे पदाधिकाऱ्यांसह दादर येथील चैत्यभूमीवर आभिवादन करण्यासाठी आले होते.दरम्यान, देशात समता, स्वातंत्र्य , आणि शिक्षा हेच सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या विकासाचे मुलभूत विचार डॉ. यांनी मांडले, आज त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांचे विचार देशभरात घेऊन निघालो आहोत. असे प्रतिपादन दलित शोषण मुक्ती मंचचे आखिल भारतीय सरचिटणीस तसेच माजी खासदार डॉ. रामचंद्र डोम यांनी केले आहे.
इतकेच नव्हे तर आज देशातील शोषित समजला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे विकासाचा मार्ग गवसला आहे. त्यांना संविधानाने अधिकार आणि हक्क दिला आहे. मात्र आज हेच संविधान केंद्रात आलेल्या लोकांमुळे अडचणीत आले असून ते वाचविण्यासाठी देशाला पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही.
विशेष म्हणजे आज देशात एससी, आदिवासी यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात आहे. शैक्षणिक अधिकार मिळू नये यासाठी खाजगीकरण लादले जात असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आम्ही देशातील कानाकोपऱ्यात पोहचवत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह, प्रकाश रेड्डी, एस.के.रेगे, शैलेंद्र कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.