मध्यरेल्वे विभाग नांदेड तर्फे महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद ते दादर विशेष रेल्वे गाडीची सोया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीस १२ जनरल तसेच २ स्लीपर असे एकूण १४ डब्बे आहेत. ५ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता ही गाडी सुटणार असून किनवट भोकर मार्गे नांदेड येथे ११ वाजता पोहचेल. तसेच नांदेड येथून सकाळी ११ : १५ वाजता निघून परभणी , जालना , औरंगाबाद , मार्गे दादर ला ६ डिसेंबर रोजी सकाळी ३. १० वाजता पोहचनार आहे.
विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री १२.५० वाजता दादर येथून नघणार आहे. ती गाडी मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १. २५ वाजता पोहचेल , नांदेड येथून आदिलाबादला सायंकाळी ५. २५ वाजता पोहचणार आहे.
महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व बौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात येते.
मध्यरेल्वे विभाग नांदेड तर्फे महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद ते दादर विशेष रेल्वे गाडीची सोया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीस १२ जनरल तसेच २ स्लीपर असे एकूण १४ डब्बे आहेत. ५ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता ही गाडी सुटणार असून किनवट भोकर मार्गे नांदेड येथे ११ वाजता पोहचेल. तसेच नांदेड येथून सकाळी ११ : १५ वाजता निघून परभणी , जालना , औरंगाबाद , मार्गे दादर ला ६ डिसेंबर रोजी सकाळी ३. १० वाजता पोहचनार आहे.
विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री १२.५० वाजता दादर येथून नघणार आहे. ती गाडी मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १. २५ वाजता पोहचेल , नांदेड येथून आदिलाबादला सायंकाळी ५. २५ वाजता पोहचणार आहे.
महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व बौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात येते.
मध्यरेल्वे विभाग नांदेड तर्फे महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद ते दादर विशेष रेल्वे गाडीची सोया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीस १२ जनरल तसेच २ स्लीपर असे एकूण १४ डब्बे आहेत. ५ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता ही गाडी सुटणार असून किनवट भोकर मार्गे नांदेड येथे ११ वाजता पोहचेल. तसेच नांदेड येथून सकाळी ११ : १५ वाजता निघून परभणी , जालना , औरंगाबाद , मार्गे दादर ला ६ डिसेंबर रोजी सकाळी ३. १० वाजता पोहचनार आहे.
विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री १२.५० वाजता दादर येथून नघणार आहे. ती गाडी मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १. २५ वाजता पोहचेल , नांदेड येथून आदिलाबादला सायंकाळी ५. २५ वाजता पोहचणार आहे.
महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व बौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात येते.
मध्यरेल्वे विभाग नांदेड तर्फे महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद ते दादर विशेष रेल्वे गाडीची सोया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीस १२ जनरल तसेच २ स्लीपर असे एकूण १४ डब्बे आहेत. ५ डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता ही गाडी सुटणार असून किनवट भोकर मार्गे नांदेड येथे ११ वाजता पोहचेल. तसेच नांदेड येथून सकाळी ११ : १५ वाजता निघून परभणी , जालना , औरंगाबाद , मार्गे दादर ला ६ डिसेंबर रोजी सकाळी ३. १० वाजता पोहचनार आहे.
विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री १२.५० वाजता दादर येथून नघणार आहे. ती गाडी मनमाड, औरंगाबाद, परभणी मार्गे नांदेड येथे दुपारी १. २५ वाजता पोहचेल , नांदेड येथून आदिलाबादला सायंकाळी ५. २५ वाजता पोहचणार आहे.
महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व बौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात येते.