सोमवारी ३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली होती. या हिंसाचारात आंदोलकांनी एक पोलीस ठाणे पेटवून दिले होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका पोलीस निरिक्षकाचा सदर गोळीबारात मृत्यू झाल्याचेही समोर आले. इतकंच नाही तर इतरही दोन जण यात ठार झाले होते.
सदर घटनेवर भाष्य करताना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या घटनेला दुःखद घटना असल्याचे सांगत याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सर्वकाही स्पष्ट होईल असेही त्यांनी म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची लखनऊ येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याचं समजत आहे.
सदर घटनेनंतर मृत पावलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीनेही त्यांच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा केल्याचे समोर आले आहे. आपल्या पतीला यापूर्वीही वारंवार धमक्यांचे फोन येत होते असे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी सुट्टीसाठीही अर्ज केला होता. मात्र, तत्पूर्वी ही दुर्देवी घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
सोमवारी ३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली होती. या हिंसाचारात आंदोलकांनी एक पोलीस ठाणे पेटवून दिले होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका पोलीस निरिक्षकाचा सदर गोळीबारात मृत्यू झाल्याचेही समोर आले. इतकंच नाही तर इतरही दोन जण यात ठार झाले होते.
सदर घटनेवर भाष्य करताना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या घटनेला दुःखद घटना असल्याचे सांगत याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सर्वकाही स्पष्ट होईल असेही त्यांनी म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची लखनऊ येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याचं समजत आहे.
सदर घटनेनंतर मृत पावलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीनेही त्यांच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा केल्याचे समोर आले आहे. आपल्या पतीला यापूर्वीही वारंवार धमक्यांचे फोन येत होते असे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी सुट्टीसाठीही अर्ज केला होता. मात्र, तत्पूर्वी ही दुर्देवी घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
सोमवारी ३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली होती. या हिंसाचारात आंदोलकांनी एक पोलीस ठाणे पेटवून दिले होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका पोलीस निरिक्षकाचा सदर गोळीबारात मृत्यू झाल्याचेही समोर आले. इतकंच नाही तर इतरही दोन जण यात ठार झाले होते.
सदर घटनेवर भाष्य करताना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या घटनेला दुःखद घटना असल्याचे सांगत याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सर्वकाही स्पष्ट होईल असेही त्यांनी म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची लखनऊ येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याचं समजत आहे.
सदर घटनेनंतर मृत पावलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीनेही त्यांच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा केल्याचे समोर आले आहे. आपल्या पतीला यापूर्वीही वारंवार धमक्यांचे फोन येत होते असे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी सुट्टीसाठीही अर्ज केला होता. मात्र, तत्पूर्वी ही दुर्देवी घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
सोमवारी ३ डिसेंबर रोजी बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली होती. या हिंसाचारात आंदोलकांनी एक पोलीस ठाणे पेटवून दिले होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका पोलीस निरिक्षकाचा सदर गोळीबारात मृत्यू झाल्याचेही समोर आले. इतकंच नाही तर इतरही दोन जण यात ठार झाले होते.
सदर घटनेवर भाष्य करताना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या घटनेला दुःखद घटना असल्याचे सांगत याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात आल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सर्वकाही स्पष्ट होईल असेही त्यांनी म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची लखनऊ येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याचं समजत आहे.
सदर घटनेनंतर मृत पावलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीनेही त्यांच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा केल्याचे समोर आले आहे. आपल्या पतीला यापूर्वीही वारंवार धमक्यांचे फोन येत होते असे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी सुट्टीसाठीही अर्ज केला होता. मात्र, तत्पूर्वी ही दुर्देवी घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं.