६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. दरम्यान लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभुमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. इतकेच नव्हे तर
राज्यपाल सी. विद्यासागर राव, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधतांना महामानव डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी पाहिलेले समतेच स्वप्न स्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमज्योतीचे आज भूमिपूजन केले जाणार होते. मात्र रिपब्लिकन सेनेने या भूमिपूजनला विरोध दर्शवत कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे भीमज्योत भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. दरम्यान लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभुमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. इतकेच नव्हे तर
राज्यपाल सी. विद्यासागर राव, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधतांना महामानव डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी पाहिलेले समतेच स्वप्न स्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमज्योतीचे आज भूमिपूजन केले जाणार होते. मात्र रिपब्लिकन सेनेने या भूमिपूजनला विरोध दर्शवत कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे भीमज्योत भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. दरम्यान लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभुमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. इतकेच नव्हे तर
राज्यपाल सी. विद्यासागर राव, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधतांना महामानव डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी पाहिलेले समतेच स्वप्न स्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमज्योतीचे आज भूमिपूजन केले जाणार होते. मात्र रिपब्लिकन सेनेने या भूमिपूजनला विरोध दर्शवत कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे भीमज्योत भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. दरम्यान लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभुमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. इतकेच नव्हे तर
राज्यपाल सी. विद्यासागर राव, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधतांना महामानव डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी पाहिलेले समतेच स्वप्न स्थापित करण्यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमज्योतीचे आज भूमिपूजन केले जाणार होते. मात्र रिपब्लिकन सेनेने या भूमिपूजनला विरोध दर्शवत कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे भीमज्योत भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.