मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी केली. त्या मनुवादी सनातन्यांचे हे मुकुटमणी आहेत, असं त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
पद्मविभुषण ने सन्मानित केले. पुरंदरेंनी जगातील शिवप्रेमींना जखमी केले, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०१५ साली महाराष्ट्र सरकारने पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता.
पद्मविभुषण ने सन्मानित केले. पुरंदरेंनी जगातील शिवप्रेमींना जखमी केले, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०१५ साली महाराष्ट्र सरकारने पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता.