संविधान बचाओ , देश बचाओ मोहिमे अंतर्गत कंधार येथील जिल्हा परिषद मैदान येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मागील साडेचार वर्षात निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता भाजपा सरकार मराठा, मुस्लिम, एस्सी, धनगर जाती जातीत दंगली घडवून आणण्याच्या तयारीत असून निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराचा प्रश्न उपस्थित करून संविधान बदलण्याच्या तयारीला लागले असल्यामुळे, या सरकारला ताबडतोब घालवले पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक श्रीमंत असो किंवा गरीब नागरिकांना मतदानाचा संविधानाने सामान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे निवडणूक काळात विचार करून मतदान करा.असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे नेते कन्हैया कुमार यांनी केले.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, कॉम्रेड प्रदीप नागपूरकर, माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, बब्बर मोहम्मद, गुलाम गफ्फार, सुधाकर कांबळे, बाबुराव केंद्रे, मान्नान चौधरी, पंकज चव्हाण, माणिकराव कदम, आदी उपस्थित होते.
संविधान बचाओ , देश बचाओ मोहिमे अंतर्गत कंधार येथील जिल्हा परिषद मैदान येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मागील साडेचार वर्षात निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता भाजपा सरकार मराठा, मुस्लिम, एस्सी, धनगर जाती जातीत दंगली घडवून आणण्याच्या तयारीत असून निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराचा प्रश्न उपस्थित करून संविधान बदलण्याच्या तयारीला लागले असल्यामुळे, या सरकारला ताबडतोब घालवले पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक श्रीमंत असो किंवा गरीब नागरिकांना मतदानाचा संविधानाने सामान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे निवडणूक काळात विचार करून मतदान करा.असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे नेते कन्हैया कुमार यांनी केले.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, कॉम्रेड प्रदीप नागपूरकर, माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, बब्बर मोहम्मद, गुलाम गफ्फार, सुधाकर कांबळे, बाबुराव केंद्रे, मान्नान चौधरी, पंकज चव्हाण, माणिकराव कदम, आदी उपस्थित होते.
संविधान बचाओ , देश बचाओ मोहिमे अंतर्गत कंधार येथील जिल्हा परिषद मैदान येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मागील साडेचार वर्षात निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता भाजपा सरकार मराठा, मुस्लिम, एस्सी, धनगर जाती जातीत दंगली घडवून आणण्याच्या तयारीत असून निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराचा प्रश्न उपस्थित करून संविधान बदलण्याच्या तयारीला लागले असल्यामुळे, या सरकारला ताबडतोब घालवले पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक श्रीमंत असो किंवा गरीब नागरिकांना मतदानाचा संविधानाने सामान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे निवडणूक काळात विचार करून मतदान करा.असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे नेते कन्हैया कुमार यांनी केले.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, कॉम्रेड प्रदीप नागपूरकर, माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, बब्बर मोहम्मद, गुलाम गफ्फार, सुधाकर कांबळे, बाबुराव केंद्रे, मान्नान चौधरी, पंकज चव्हाण, माणिकराव कदम, आदी उपस्थित होते.
संविधान बचाओ , देश बचाओ मोहिमे अंतर्गत कंधार येथील जिल्हा परिषद मैदान येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मागील साडेचार वर्षात निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता भाजपा सरकार मराठा, मुस्लिम, एस्सी, धनगर जाती जातीत दंगली घडवून आणण्याच्या तयारीत असून निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराचा प्रश्न उपस्थित करून संविधान बदलण्याच्या तयारीला लागले असल्यामुळे, या सरकारला ताबडतोब घालवले पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक श्रीमंत असो किंवा गरीब नागरिकांना मतदानाचा संविधानाने सामान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे निवडणूक काळात विचार करून मतदान करा.असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे नेते कन्हैया कुमार यांनी केले.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, कॉम्रेड प्रदीप नागपूरकर, माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, बब्बर मोहम्मद, गुलाम गफ्फार, सुधाकर कांबळे, बाबुराव केंद्रे, मान्नान चौधरी, पंकज चव्हाण, माणिकराव कदम, आदी उपस्थित होते.