या निवेदनावर काकाडी पटेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे, आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, प्रकाश नवतुरे, संदीप पट्टेकर, संदीप नाथभजन, रावसाहेब हिवराळे, मिलिंद निकाळजे, अरविंद कांबळे, अनामी मोरे, सचिन कुमठे, सुधीर मोकळे, अनिल खरे, अजय साळवे, सचिन तिवारी, अमर लोखंडे, कैलास काळे, दिनेश मोरे, स्वप्निल भालेराव, शहीद मलिक, इरफान खान, शुभम रनयेवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१५ स्थलांतरित ऊसतोड मुले शिक्षणाच्या प्रवाहात
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नागरिकांना सध्या भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत असून या तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर मजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने गावातीलही अनेक ग्रामस्थ ऊसतोडीसाडी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन इतर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येथील शिक्षकांनी पुढाकार घेत थेट उसाच्या फडात जाऊन त्या पालकांशी चर्चा करीत १५ विद्याथ्र्यांना पुन्हा शाळेत परत आणले आहे.
वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कांबळे, केंद्र प्रमुख बबन तगरे, केंद्रीय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक राहुल जेजुरकर, शिक्षक अनिल दाने यांनी परिश्रम घेऊन स्थलांतरित झालेली १५ विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत, तसेच या विद्याथ्र्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील येथील दत्तू दशरथ सोनवणे यांनी स्वीकारली आहे.
या निवेदनावर काकाडी पटेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे, आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, प्रकाश नवतुरे, संदीप पट्टेकर, संदीप नाथभजन, रावसाहेब हिवराळे, मिलिंद निकाळजे, अरविंद कांबळे, अनामी मोरे, सचिन कुमठे, सुधीर मोकळे, अनिल खरे, अजय साळवे, सचिन तिवारी, अमर लोखंडे, कैलास काळे, दिनेश मोरे, स्वप्निल भालेराव, शहीद मलिक, इरफान खान, शुभम रनयेवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१५ स्थलांतरित ऊसतोड मुले शिक्षणाच्या प्रवाहात
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नागरिकांना सध्या भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत असून या तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर मजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने गावातीलही अनेक ग्रामस्थ ऊसतोडीसाडी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन इतर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येथील शिक्षकांनी पुढाकार घेत थेट उसाच्या फडात जाऊन त्या पालकांशी चर्चा करीत १५ विद्याथ्र्यांना पुन्हा शाळेत परत आणले आहे.
वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कांबळे, केंद्र प्रमुख बबन तगरे, केंद्रीय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक राहुल जेजुरकर, शिक्षक अनिल दाने यांनी परिश्रम घेऊन स्थलांतरित झालेली १५ विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत, तसेच या विद्याथ्र्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील येथील दत्तू दशरथ सोनवणे यांनी स्वीकारली आहे.
या निवेदनावर काकाडी पटेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे, आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, प्रकाश नवतुरे, संदीप पट्टेकर, संदीप नाथभजन, रावसाहेब हिवराळे, मिलिंद निकाळजे, अरविंद कांबळे, अनामी मोरे, सचिन कुमठे, सुधीर मोकळे, अनिल खरे, अजय साळवे, सचिन तिवारी, अमर लोखंडे, कैलास काळे, दिनेश मोरे, स्वप्निल भालेराव, शहीद मलिक, इरफान खान, शुभम रनयेवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१५ स्थलांतरित ऊसतोड मुले शिक्षणाच्या प्रवाहात
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नागरिकांना सध्या भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत असून या तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर मजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने गावातीलही अनेक ग्रामस्थ ऊसतोडीसाडी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन इतर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येथील शिक्षकांनी पुढाकार घेत थेट उसाच्या फडात जाऊन त्या पालकांशी चर्चा करीत १५ विद्याथ्र्यांना पुन्हा शाळेत परत आणले आहे.
वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कांबळे, केंद्र प्रमुख बबन तगरे, केंद्रीय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक राहुल जेजुरकर, शिक्षक अनिल दाने यांनी परिश्रम घेऊन स्थलांतरित झालेली १५ विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत, तसेच या विद्याथ्र्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील येथील दत्तू दशरथ सोनवणे यांनी स्वीकारली आहे.
या निवेदनावर काकाडी पटेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे, आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, प्रकाश नवतुरे, संदीप पट्टेकर, संदीप नाथभजन, रावसाहेब हिवराळे, मिलिंद निकाळजे, अरविंद कांबळे, अनामी मोरे, सचिन कुमठे, सुधीर मोकळे, अनिल खरे, अजय साळवे, सचिन तिवारी, अमर लोखंडे, कैलास काळे, दिनेश मोरे, स्वप्निल भालेराव, शहीद मलिक, इरफान खान, शुभम रनयेवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१५ स्थलांतरित ऊसतोड मुले शिक्षणाच्या प्रवाहात
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नागरिकांना सध्या भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत असून या तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर मजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने गावातीलही अनेक ग्रामस्थ ऊसतोडीसाडी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन इतर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून गेले असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येथील शिक्षकांनी पुढाकार घेत थेट उसाच्या फडात जाऊन त्या पालकांशी चर्चा करीत १५ विद्याथ्र्यांना पुन्हा शाळेत परत आणले आहे.
वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कांबळे, केंद्र प्रमुख बबन तगरे, केंद्रीय मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक राहुल जेजुरकर, शिक्षक अनिल दाने यांनी परिश्रम घेऊन स्थलांतरित झालेली १५ विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत, तसेच या विद्याथ्र्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील येथील दत्तू दशरथ सोनवणे यांनी स्वीकारली आहे.