सरकारने मराठ्यांना आणि सवर्णांनाआरक्षण दिले, पण धनगरांची ७० वर्षे जुनी मागणी आहे. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते . मात्र अध्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, त्यामुळे धनगर समाजत नाराजी आहे, भाजप सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होेते. सरकार धनगरांना आरक्षण देईल, यावर विश्वास आहे. पण खूप उशीर होत आहे.
त्यामुळे धनगर समाजात राग, रोष, असंतोष पसरत आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. निवडणुका लागण्यापूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊन, हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी महात्मे यांनी केली. आंदोलन करूनही सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास पदाचा राजीनामा देणार का, यावर महात्मे म्हणाले की, राजीनाम्याने धनगरांचा प्रश्न सुटत असेल तर मला आनंद होईल. पण ७० वर्षामध्ये धनगर समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडता येत आहे. विदर्भातील शेळ्या मेंढ्या विमानाद्वारे आखाती देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. परंतु काही संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, असे महात्मे म्हणाले.
सरकारने मराठ्यांना आणि सवर्णांनाआरक्षण दिले, पण धनगरांची ७० वर्षे जुनी मागणी आहे. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते . मात्र अध्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, त्यामुळे धनगर समाजत नाराजी आहे, भाजप सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होेते. सरकार धनगरांना आरक्षण देईल, यावर विश्वास आहे. पण खूप उशीर होत आहे.
त्यामुळे धनगर समाजात राग, रोष, असंतोष पसरत आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. निवडणुका लागण्यापूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊन, हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी महात्मे यांनी केली. आंदोलन करूनही सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास पदाचा राजीनामा देणार का, यावर महात्मे म्हणाले की, राजीनाम्याने धनगरांचा प्रश्न सुटत असेल तर मला आनंद होईल. पण ७० वर्षामध्ये धनगर समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडता येत आहे. विदर्भातील शेळ्या मेंढ्या विमानाद्वारे आखाती देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. परंतु काही संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, असे महात्मे म्हणाले.
सरकारने मराठ्यांना आणि सवर्णांनाआरक्षण दिले, पण धनगरांची ७० वर्षे जुनी मागणी आहे. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते . मात्र अध्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, त्यामुळे धनगर समाजत नाराजी आहे, भाजप सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होेते. सरकार धनगरांना आरक्षण देईल, यावर विश्वास आहे. पण खूप उशीर होत आहे.
त्यामुळे धनगर समाजात राग, रोष, असंतोष पसरत आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. निवडणुका लागण्यापूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊन, हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी महात्मे यांनी केली. आंदोलन करूनही सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास पदाचा राजीनामा देणार का, यावर महात्मे म्हणाले की, राजीनाम्याने धनगरांचा प्रश्न सुटत असेल तर मला आनंद होईल. पण ७० वर्षामध्ये धनगर समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडता येत आहे. विदर्भातील शेळ्या मेंढ्या विमानाद्वारे आखाती देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. परंतु काही संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, असे महात्मे म्हणाले.
सरकारने मराठ्यांना आणि सवर्णांनाआरक्षण दिले, पण धनगरांची ७० वर्षे जुनी मागणी आहे. सरकारने २०१४ च्या निवडणुकीत आश्वासन दिले होते . मात्र अध्याप कुठलाही निर्णय घेतला नाही, त्यामुळे धनगर समाजत नाराजी आहे, भाजप सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होेते. सरकार धनगरांना आरक्षण देईल, यावर विश्वास आहे. पण खूप उशीर होत आहे.
त्यामुळे धनगर समाजात राग, रोष, असंतोष पसरत आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. निवडणुका लागण्यापूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊन, हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी महात्मे यांनी केली. आंदोलन करूनही सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास पदाचा राजीनामा देणार का, यावर महात्मे म्हणाले की, राजीनाम्याने धनगरांचा प्रश्न सुटत असेल तर मला आनंद होईल. पण ७० वर्षामध्ये धनगर समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडता येत आहे. विदर्भातील शेळ्या मेंढ्या विमानाद्वारे आखाती देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. परंतु काही संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, असे महात्मे म्हणाले.