इगतपुरी : बहुजननामा ऑनलाइन – तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
येथील मारूती मंदिरात सरपंच गणपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गावातील अनेक ग्रामस्थ तसेच तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, तसेच नियोजनबद्ध मिरवणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक कालावधीत रस्त्याने येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…विनातारण कर्ज मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावी लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली.याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.
इगतपुरी : बहुजननामा ऑनलाइन – तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
येथील मारूती मंदिरात सरपंच गणपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गावातील अनेक ग्रामस्थ तसेच तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, तसेच नियोजनबद्ध मिरवणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक कालावधीत रस्त्याने येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…विनातारण कर्ज मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावी लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली.याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.
इगतपुरी : बहुजननामा ऑनलाइन – तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
येथील मारूती मंदिरात सरपंच गणपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गावातील अनेक ग्रामस्थ तसेच तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, तसेच नियोजनबद्ध मिरवणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक कालावधीत रस्त्याने येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…विनातारण कर्ज मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावी लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली.याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.
इगतपुरी : बहुजननामा ऑनलाइन – तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
येथील मारूती मंदिरात सरपंच गणपत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गावातील अनेक ग्रामस्थ तसेच तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवजयंती उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, तसेच नियोजनबद्ध मिरवणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक कालावधीत रस्त्याने येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर…विनातारण कर्ज मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. कोणतीही गॅरंटी न देता शेतीकर्जाची मर्यादा 1 लाखांवरून 1.6 लाख केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यापुढे 1.60 लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू किंवा जमीन तारण ठेवावी लागणार नाही. गुरुवारी आरबीआयने याबाबतची घोषणा केली.याचा फायदा खासकरून अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.
शेतकऱ्यांसाठी विना गॅरंटी कर्जाची रक्कम 2010 मध्ये 1 लाख करण्यात आली होती. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला खर्च लक्षात घेतला आहे. याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. तसेच शेती कर्जाशी संबंधीत प्रकरणांच्या पाहणीसाठी एक समितीही बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच 5 एकर शेतजमीन असलेल्यांना 6 हजार रुपये वार्षिक मदत देण्याचे जाहीर केले होते. तसेच किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कर्ज वेळेत भरल्यास 3 टक्क्यांचे व्याज माफ होणार आहे.