गाव विकास समिती या सामाजिक संघटनेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना १ हजार वह्यांचे मोफत वाटप गाव विकास समिती मार्फत करण्यात आले. विशेष म्हणजे कुरुधुंडा मधील उर्दू शाळेतही गाव विकास समितीमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली.
गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेमार्फत महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी सामाजिक उपक्रममधून साजरी केली जाते. संघटनेने मागील वर्षीही शिवजयंतीला १ हजार वह्यांचे मोफत वाटप गरीब, गरजू व अनाथ मुलांना केले होते. यावर्षीही गाव विकास समितीमार्फत संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील करंबेलेतर्फे देवळे, मानसकोंड, कुरुधुंडा खापरेवाडी, कुरुधुंडा मुस्लिम मोहल्ला उर्दू शाळा, उक्षी, बनाची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळांचा कमी होणारा पट आणि बंद पडणाऱ्या शाळा याला कोकणातून तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कारणीभूत असून कामानिमित्त कुटुंबाच्या कुटुंब शहरात विस्थापित होत आहेत. आता गावागावात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी गाव विकास चळवळ जोमाने वाढली पाहिजे, असे वक्तव्य गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.
आता शिक्षण घेत असलेल्या तरुणांना जिल्ह्यात रोजगार निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे होणार नसेल, तर नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. गावागावात मंदिरांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च गावातील मुलांच्या शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर केला गेला, तर सामान्य माणसाचा व समाजाचा विकास होईल, असे सुहास खंडागळे म्हणाले. देवावरची श्रद्धा आपल्या मनात असते. त्यामुळे निवडणुकांत मंदिरांसाठी देणग्या घेऊन येणाऱ्यांना विकासाबाबत विचारणा केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस सुनील खंडागळे, जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, महिला संघटना अध्यक्ष दिक्षा खंडागळे, उपाध्यक्ष अनघा कांगणे, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अमित गमरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज घुग, देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे, प्रशांत घुग, दैवत पवार, मुझम्मील काझी, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, सूरज गमरे, महेश धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव विकास समिती या सामाजिक संघटनेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना १ हजार वह्यांचे मोफत वाटप गाव विकास समिती मार्फत करण्यात आले. विशेष म्हणजे कुरुधुंडा मधील उर्दू शाळेतही गाव विकास समितीमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली.
गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेमार्फत महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी सामाजिक उपक्रममधून साजरी केली जाते. संघटनेने मागील वर्षीही शिवजयंतीला १ हजार वह्यांचे मोफत वाटप गरीब, गरजू व अनाथ मुलांना केले होते. यावर्षीही गाव विकास समितीमार्फत संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील करंबेलेतर्फे देवळे, मानसकोंड, कुरुधुंडा खापरेवाडी, कुरुधुंडा मुस्लिम मोहल्ला उर्दू शाळा, उक्षी, बनाची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळांचा कमी होणारा पट आणि बंद पडणाऱ्या शाळा याला कोकणातून तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कारणीभूत असून कामानिमित्त कुटुंबाच्या कुटुंब शहरात विस्थापित होत आहेत. आता गावागावात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी गाव विकास चळवळ जोमाने वाढली पाहिजे, असे वक्तव्य गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.
आता शिक्षण घेत असलेल्या तरुणांना जिल्ह्यात रोजगार निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे होणार नसेल, तर नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. गावागावात मंदिरांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च गावातील मुलांच्या शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर केला गेला, तर सामान्य माणसाचा व समाजाचा विकास होईल, असे सुहास खंडागळे म्हणाले. देवावरची श्रद्धा आपल्या मनात असते. त्यामुळे निवडणुकांत मंदिरांसाठी देणग्या घेऊन येणाऱ्यांना विकासाबाबत विचारणा केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस सुनील खंडागळे, जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, महिला संघटना अध्यक्ष दिक्षा खंडागळे, उपाध्यक्ष अनघा कांगणे, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अमित गमरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज घुग, देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे, प्रशांत घुग, दैवत पवार, मुझम्मील काझी, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, सूरज गमरे, महेश धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव विकास समिती या सामाजिक संघटनेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना १ हजार वह्यांचे मोफत वाटप गाव विकास समिती मार्फत करण्यात आले. विशेष म्हणजे कुरुधुंडा मधील उर्दू शाळेतही गाव विकास समितीमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली.
गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेमार्फत महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी सामाजिक उपक्रममधून साजरी केली जाते. संघटनेने मागील वर्षीही शिवजयंतीला १ हजार वह्यांचे मोफत वाटप गरीब, गरजू व अनाथ मुलांना केले होते. यावर्षीही गाव विकास समितीमार्फत संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील करंबेलेतर्फे देवळे, मानसकोंड, कुरुधुंडा खापरेवाडी, कुरुधुंडा मुस्लिम मोहल्ला उर्दू शाळा, उक्षी, बनाची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळांचा कमी होणारा पट आणि बंद पडणाऱ्या शाळा याला कोकणातून तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कारणीभूत असून कामानिमित्त कुटुंबाच्या कुटुंब शहरात विस्थापित होत आहेत. आता गावागावात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी गाव विकास चळवळ जोमाने वाढली पाहिजे, असे वक्तव्य गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.
आता शिक्षण घेत असलेल्या तरुणांना जिल्ह्यात रोजगार निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे होणार नसेल, तर नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. गावागावात मंदिरांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च गावातील मुलांच्या शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर केला गेला, तर सामान्य माणसाचा व समाजाचा विकास होईल, असे सुहास खंडागळे म्हणाले. देवावरची श्रद्धा आपल्या मनात असते. त्यामुळे निवडणुकांत मंदिरांसाठी देणग्या घेऊन येणाऱ्यांना विकासाबाबत विचारणा केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस सुनील खंडागळे, जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, महिला संघटना अध्यक्ष दिक्षा खंडागळे, उपाध्यक्ष अनघा कांगणे, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अमित गमरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज घुग, देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे, प्रशांत घुग, दैवत पवार, मुझम्मील काझी, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, सूरज गमरे, महेश धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव विकास समिती या सामाजिक संघटनेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील ६ शाळांमधील विद्यार्थ्यांना १ हजार वह्यांचे मोफत वाटप गाव विकास समिती मार्फत करण्यात आले. विशेष म्हणजे कुरुधुंडा मधील उर्दू शाळेतही गाव विकास समितीमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली.
गाव विकास समिती या तरुणांच्या संघटनेमार्फत महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी सामाजिक उपक्रममधून साजरी केली जाते. संघटनेने मागील वर्षीही शिवजयंतीला १ हजार वह्यांचे मोफत वाटप गरीब, गरजू व अनाथ मुलांना केले होते. यावर्षीही गाव विकास समितीमार्फत संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील करंबेलेतर्फे देवळे, मानसकोंड, कुरुधुंडा खापरेवाडी, कुरुधुंडा मुस्लिम मोहल्ला उर्दू शाळा, उक्षी, बनाची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळांचा कमी होणारा पट आणि बंद पडणाऱ्या शाळा याला कोकणातून तरुणांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कारणीभूत असून कामानिमित्त कुटुंबाच्या कुटुंब शहरात विस्थापित होत आहेत. आता गावागावात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी गाव विकास चळवळ जोमाने वाढली पाहिजे, असे वक्तव्य गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले.
आता शिक्षण घेत असलेल्या तरुणांना जिल्ह्यात रोजगार निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे होणार नसेल, तर नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. गावागावात मंदिरांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च गावातील मुलांच्या शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर केला गेला, तर सामान्य माणसाचा व समाजाचा विकास होईल, असे सुहास खंडागळे म्हणाले. देवावरची श्रद्धा आपल्या मनात असते. त्यामुळे निवडणुकांत मंदिरांसाठी देणग्या घेऊन येणाऱ्यांना विकासाबाबत विचारणा केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस सुनील खंडागळे, जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, महिला संघटना अध्यक्ष दिक्षा खंडागळे, उपाध्यक्ष अनघा कांगणे, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष अमित गमरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज घुग, देवरुख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे, प्रशांत घुग, दैवत पवार, मुझम्मील काझी, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, सूरज गमरे, महेश धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.