राम कदमांचा राज्य शासनावर प्रहार, म्हणाले – ‘ठाकरे सरकारला चिंता नक्की कोणाची… जनतेची की बारवाल्यांची ?’
बहुजननामा ऑनलाइन टीम - ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा दिला आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल सेवा पुन्हा सर्वसामान्यांसाठी ...