Pune News : कालव्यातील दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याचा कर्दनकाळ; कालवा स्वच्छ केला नाही, तर अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारणार
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंढवा जॅकवेलमधून खुटबावपर्यंतच्या शेतीसाठीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी कालव्याद्वारे नेले जात आहे. ...