भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती. सरकारने घेतलेला सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. आपण या कारवाईचे स्वागत करतो, ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती. सरकारने घेतलेला सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. आपण या कारवाईचे स्वागत करतो, ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती. सरकारने घेतलेला सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. आपण या कारवाईचे स्वागत करतो, ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती. सरकारने घेतलेला सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. आपण या कारवाईचे स्वागत करतो, ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.