ते पुढे म्हणाले, या देशात काय बोलायचं, काय खायचं, काय लिहायचं या सर्वावर बंधने आणली जात आहेत. मी सरकारच्या विरोधात बोललो आणि माझ्यावर भ्रष्टचाराचे आरोप ठेऊन जेल मध्ये अडकवण्यात आले. दिल्ली मध्ये महाराष्ट्र भवन बांधले पण राज्य सरकाने एकही रुपया दिला नाही. हे कोणी पहिले नाही. सरकारने माझी सर्व मालमत्ता जप्त केली पण लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम जप्त करू शकले नाही. सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर तुमचा छगन भुजबळ करू आशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात. सत्तेचा माज कशाला अनेक सिकंदर येऊन गेले. आता त्या ठिकाणी त्यांच्या समाध्या उभे टाकल्या आहेत हे लक्षात ठेवा असा ही टोला भुजबळांनी लावला.
ते पुढे म्हणाले, या देशात काय बोलायचं, काय खायचं, काय लिहायचं या सर्वावर बंधने आणली जात आहेत. मी सरकारच्या विरोधात बोललो आणि माझ्यावर भ्रष्टचाराचे आरोप ठेऊन जेल मध्ये अडकवण्यात आले. दिल्ली मध्ये महाराष्ट्र भवन बांधले पण राज्य सरकाने एकही रुपया दिला नाही. हे कोणी पहिले नाही. सरकारने माझी सर्व मालमत्ता जप्त केली पण लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम जप्त करू शकले नाही. सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर तुमचा छगन भुजबळ करू आशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात. सत्तेचा माज कशाला अनेक सिकंदर येऊन गेले. आता त्या ठिकाणी त्यांच्या समाध्या उभे टाकल्या आहेत हे लक्षात ठेवा असा ही टोला भुजबळांनी लावला.