यामध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले की, सामाजिक बहिष्काराच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या, तरी पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यासंबंधी पुणे येथील तक्रारींचा पाठपुरावा केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे अकलूज केस संदर्भात ॲड. रंजना गवांदे यानी आठ महिने पाठपुरावा करावा लागला, हेही निदर्शनास आणले.
कौमार्य चाचणीची तक्रार पोलिसांकडे केली असताना पोलीस दखल घेत नाही. हेही मंत्र्यांना सांगण्यात आले. कुठलीही तक्रार आली तर पहिली ती दाखल करून घ्यायचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्याचप्रमाणे पोलीस ट्रेनिंग कायदा प्रशिक्षण हे पुण्यामध्ये झाले असून, सुद्धा पुण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात पोलीस सहकार्य करत नाही, हेही नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. बालविवाहाच्या बाबतीत तुम्ही मला मेल करा, आम्ही त्यावर कारवाई करतो, असे आश्वासनही दिले. कंजारभाट समाजात होणाऱ्या कौमार्याच्या परीक्षेचे दाहक वास्तव कृष्णा इंद्रेकर व राजेश नगरकर यांनी मांडले.
यामध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले की, सामाजिक बहिष्काराच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या, तरी पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यासंबंधी पुणे येथील तक्रारींचा पाठपुरावा केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे अकलूज केस संदर्भात ॲड. रंजना गवांदे यानी आठ महिने पाठपुरावा करावा लागला, हेही निदर्शनास आणले.
कौमार्य चाचणीची तक्रार पोलिसांकडे केली असताना पोलीस दखल घेत नाही. हेही मंत्र्यांना सांगण्यात आले. कुठलीही तक्रार आली तर पहिली ती दाखल करून घ्यायचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्याचप्रमाणे पोलीस ट्रेनिंग कायदा प्रशिक्षण हे पुण्यामध्ये झाले असून, सुद्धा पुण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात पोलीस सहकार्य करत नाही, हेही नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. बालविवाहाच्या बाबतीत तुम्ही मला मेल करा, आम्ही त्यावर कारवाई करतो, असे आश्वासनही दिले. कंजारभाट समाजात होणाऱ्या कौमार्याच्या परीक्षेचे दाहक वास्तव कृष्णा इंद्रेकर व राजेश नगरकर यांनी मांडले.
यामध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले की, सामाजिक बहिष्काराच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या, तरी पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यासंबंधी पुणे येथील तक्रारींचा पाठपुरावा केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे अकलूज केस संदर्भात ॲड. रंजना गवांदे यानी आठ महिने पाठपुरावा करावा लागला, हेही निदर्शनास आणले.
कौमार्य चाचणीची तक्रार पोलिसांकडे केली असताना पोलीस दखल घेत नाही. हेही मंत्र्यांना सांगण्यात आले. कुठलीही तक्रार आली तर पहिली ती दाखल करून घ्यायचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्याचप्रमाणे पोलीस ट्रेनिंग कायदा प्रशिक्षण हे पुण्यामध्ये झाले असून, सुद्धा पुण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात पोलीस सहकार्य करत नाही, हेही नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. बालविवाहाच्या बाबतीत तुम्ही मला मेल करा, आम्ही त्यावर कारवाई करतो, असे आश्वासनही दिले. कंजारभाट समाजात होणाऱ्या कौमार्याच्या परीक्षेचे दाहक वास्तव कृष्णा इंद्रेकर व राजेश नगरकर यांनी मांडले.
यामध्ये अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले की, सामाजिक बहिष्काराच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या, तरी पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यासंबंधी पुणे येथील तक्रारींचा पाठपुरावा केलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे अकलूज केस संदर्भात ॲड. रंजना गवांदे यानी आठ महिने पाठपुरावा करावा लागला, हेही निदर्शनास आणले.
कौमार्य चाचणीची तक्रार पोलिसांकडे केली असताना पोलीस दखल घेत नाही. हेही मंत्र्यांना सांगण्यात आले. कुठलीही तक्रार आली तर पहिली ती दाखल करून घ्यायचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्याचप्रमाणे पोलीस ट्रेनिंग कायदा प्रशिक्षण हे पुण्यामध्ये झाले असून, सुद्धा पुण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात पोलीस सहकार्य करत नाही, हेही नंदिनी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. बालविवाहाच्या बाबतीत तुम्ही मला मेल करा, आम्ही त्यावर कारवाई करतो, असे आश्वासनही दिले. कंजारभाट समाजात होणाऱ्या कौमार्याच्या परीक्षेचे दाहक वास्तव कृष्णा इंद्रेकर व राजेश नगरकर यांनी मांडले.