कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा स्वराज्य भवन उभारणीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यात येतील. प्रसंगी जागा खरेदी करू; पण राज्याला प्रेरणादायी ठरेल असेच मराठा भवन उभारणार, असा संकल्प सकल मराठा समाजबांधवांनी केला. राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा प्रारंभी आयोजित मेळाव्यात निमंत्रितांनी भावना व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने दसरा मैदानात मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर शाहू स्मारक भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनीषा सूर्यवंशी, छायाताई भोसले, आनंदी उलपे, वीरपत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, मनपा शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, संग्राम पाटील, डॉ. भरत कोटकर, सतीश कडूकर, सुभाष जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, शैलजा भोसले, दीपा ढोणे, दिनेश ओऊळकर, संग्राम निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते म्हणाले, ‘महोत्सव हे केवळ उत्सव होऊ नयेत, तर ते समाजाला दिशा देणारे असावेत. त्यादृष्टीने या महोत्सवाची आखणी केली आहे.
गेली २३ वर्षे संघटना केवळ विश्वासाच्या जोरावर चालवली आहे. आज २०० पेक्षा जास्त शाखा आहेत, ही व्याप्ती केवळ विश्वासावर वाढली आहे. ही ताकद मराठा समाज एकसंध करणे, सर्व जातीधर्मात एकोपा वाढविण्यासाठी उपयोगात आणत आहोत. आता मराठा भवन उभारणीसाठी एकसंध होण्याचा निश्चय केला आहे. भवनसाठी २ एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण शासन आणि मनपाकडून देऊ केली जाणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे योग्य जागा मिळाली पाहिजे, यासाठी आग्रही आहोत. वेळ पडल्यास जागा विकत घेऊ; पण राज्याला प्रेरणा देईल, एक आदर्श निर्माण करेल असेच भवन उभारण्याचा सकल समाजाने निश्चय केला आहे. उद्योजक चंद्रकांत जाधव म्हणाले, समाजाची संस्कृती जपण्याचे काम मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी या महोत्सवातून समाजातील उद्योजक, कलाकारांसह अनेकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
यामध्ये तरुणांनी, त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. आपल्या कला, कल्पना, उद्योग समाजासमोर मांडावेत. या नवोदितांना समाजाने प्रोत्साहन देण्याचे काम करावे. प्रत्येकाने आयुष्यात यश मिळवावे याचा विचार केला पाहिजे.
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा स्वराज्य भवन उभारणीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यात येतील. प्रसंगी जागा खरेदी करू; पण राज्याला प्रेरणादायी ठरेल असेच मराठा भवन उभारणार, असा संकल्प सकल मराठा समाजबांधवांनी केला. राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा प्रारंभी आयोजित मेळाव्यात निमंत्रितांनी भावना व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने दसरा मैदानात मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर शाहू स्मारक भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनीषा सूर्यवंशी, छायाताई भोसले, आनंदी उलपे, वीरपत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, मनपा शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, संग्राम पाटील, डॉ. भरत कोटकर, सतीश कडूकर, सुभाष जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, शैलजा भोसले, दीपा ढोणे, दिनेश ओऊळकर, संग्राम निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते म्हणाले, ‘महोत्सव हे केवळ उत्सव होऊ नयेत, तर ते समाजाला दिशा देणारे असावेत. त्यादृष्टीने या महोत्सवाची आखणी केली आहे.
गेली २३ वर्षे संघटना केवळ विश्वासाच्या जोरावर चालवली आहे. आज २०० पेक्षा जास्त शाखा आहेत, ही व्याप्ती केवळ विश्वासावर वाढली आहे. ही ताकद मराठा समाज एकसंध करणे, सर्व जातीधर्मात एकोपा वाढविण्यासाठी उपयोगात आणत आहोत. आता मराठा भवन उभारणीसाठी एकसंध होण्याचा निश्चय केला आहे. भवनसाठी २ एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण शासन आणि मनपाकडून देऊ केली जाणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे योग्य जागा मिळाली पाहिजे, यासाठी आग्रही आहोत. वेळ पडल्यास जागा विकत घेऊ; पण राज्याला प्रेरणा देईल, एक आदर्श निर्माण करेल असेच भवन उभारण्याचा सकल समाजाने निश्चय केला आहे. उद्योजक चंद्रकांत जाधव म्हणाले, समाजाची संस्कृती जपण्याचे काम मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी या महोत्सवातून समाजातील उद्योजक, कलाकारांसह अनेकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
यामध्ये तरुणांनी, त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. आपल्या कला, कल्पना, उद्योग समाजासमोर मांडावेत. या नवोदितांना समाजाने प्रोत्साहन देण्याचे काम करावे. प्रत्येकाने आयुष्यात यश मिळवावे याचा विचार केला पाहिजे.
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा स्वराज्य भवन उभारणीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यात येतील. प्रसंगी जागा खरेदी करू; पण राज्याला प्रेरणादायी ठरेल असेच मराठा भवन उभारणार, असा संकल्प सकल मराठा समाजबांधवांनी केला. राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा प्रारंभी आयोजित मेळाव्यात निमंत्रितांनी भावना व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने दसरा मैदानात मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर शाहू स्मारक भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनीषा सूर्यवंशी, छायाताई भोसले, आनंदी उलपे, वीरपत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, मनपा शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, संग्राम पाटील, डॉ. भरत कोटकर, सतीश कडूकर, सुभाष जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, शैलजा भोसले, दीपा ढोणे, दिनेश ओऊळकर, संग्राम निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते म्हणाले, ‘महोत्सव हे केवळ उत्सव होऊ नयेत, तर ते समाजाला दिशा देणारे असावेत. त्यादृष्टीने या महोत्सवाची आखणी केली आहे.
गेली २३ वर्षे संघटना केवळ विश्वासाच्या जोरावर चालवली आहे. आज २०० पेक्षा जास्त शाखा आहेत, ही व्याप्ती केवळ विश्वासावर वाढली आहे. ही ताकद मराठा समाज एकसंध करणे, सर्व जातीधर्मात एकोपा वाढविण्यासाठी उपयोगात आणत आहोत. आता मराठा भवन उभारणीसाठी एकसंध होण्याचा निश्चय केला आहे. भवनसाठी २ एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण शासन आणि मनपाकडून देऊ केली जाणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे योग्य जागा मिळाली पाहिजे, यासाठी आग्रही आहोत. वेळ पडल्यास जागा विकत घेऊ; पण राज्याला प्रेरणा देईल, एक आदर्श निर्माण करेल असेच भवन उभारण्याचा सकल समाजाने निश्चय केला आहे. उद्योजक चंद्रकांत जाधव म्हणाले, समाजाची संस्कृती जपण्याचे काम मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी या महोत्सवातून समाजातील उद्योजक, कलाकारांसह अनेकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
यामध्ये तरुणांनी, त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. आपल्या कला, कल्पना, उद्योग समाजासमोर मांडावेत. या नवोदितांना समाजाने प्रोत्साहन देण्याचे काम करावे. प्रत्येकाने आयुष्यात यश मिळवावे याचा विचार केला पाहिजे.
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा स्वराज्य भवन उभारणीसाठी ताकदीने प्रयत्न करण्यात येतील. प्रसंगी जागा खरेदी करू; पण राज्याला प्रेरणादायी ठरेल असेच मराठा भवन उभारणार, असा संकल्प सकल मराठा समाजबांधवांनी केला. राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा प्रारंभी आयोजित मेळाव्यात निमंत्रितांनी भावना व्यक्त केल्या.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने दसरा मैदानात मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू मराठा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर शाहू स्मारक भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन वीरमाता संयोगिता शिंदे, लक्ष्मी जाधव, मनीषा सूर्यवंशी, छायाताई भोसले, आनंदी उलपे, वीरपत्नी कांचनदेवी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, मनपा शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, संग्राम पाटील, डॉ. भरत कोटकर, सतीश कडूकर, सुभाष जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, शैलजा भोसले, दीपा ढोणे, दिनेश ओऊळकर, संग्राम निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. ते म्हणाले, ‘महोत्सव हे केवळ उत्सव होऊ नयेत, तर ते समाजाला दिशा देणारे असावेत. त्यादृष्टीने या महोत्सवाची आखणी केली आहे.
गेली २३ वर्षे संघटना केवळ विश्वासाच्या जोरावर चालवली आहे. आज २०० पेक्षा जास्त शाखा आहेत, ही व्याप्ती केवळ विश्वासावर वाढली आहे. ही ताकद मराठा समाज एकसंध करणे, सर्व जातीधर्मात एकोपा वाढविण्यासाठी उपयोगात आणत आहोत. आता मराठा भवन उभारणीसाठी एकसंध होण्याचा निश्चय केला आहे. भवनसाठी २ एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण शासन आणि मनपाकडून देऊ केली जाणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे योग्य जागा मिळाली पाहिजे, यासाठी आग्रही आहोत. वेळ पडल्यास जागा विकत घेऊ; पण राज्याला प्रेरणा देईल, एक आदर्श निर्माण करेल असेच भवन उभारण्याचा सकल समाजाने निश्चय केला आहे. उद्योजक चंद्रकांत जाधव म्हणाले, समाजाची संस्कृती जपण्याचे काम मुळीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी या महोत्सवातून समाजातील उद्योजक, कलाकारांसह अनेकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
यामध्ये तरुणांनी, त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे. आपल्या कला, कल्पना, उद्योग समाजासमोर मांडावेत. या नवोदितांना समाजाने प्रोत्साहन देण्याचे काम करावे. प्रत्येकाने आयुष्यात यश मिळवावे याचा विचार केला पाहिजे.