दक्षिण नगरचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या श्रीगोंदा येथील प्रचार सभेत भुजबळ बोलत होते, भाजपने महात्मा गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले. भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात. मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून आणण्यावर काही का बोलत नाही.
निमंत्रण नसताना पाकिस्तानमध्ये जाऊन गळाभेट घेऊन बिर्याणीवर ताव मारणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्यात ?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला, संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी.
दक्षिण नगरचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या श्रीगोंदा येथील प्रचार सभेत भुजबळ बोलत होते, भाजपने महात्मा गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले. भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात. मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून आणण्यावर काही का बोलत नाही.
निमंत्रण नसताना पाकिस्तानमध्ये जाऊन गळाभेट घेऊन बिर्याणीवर ताव मारणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्यात ?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला, संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी.
दक्षिण नगरचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या श्रीगोंदा येथील प्रचार सभेत भुजबळ बोलत होते, भाजपने महात्मा गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले. भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात. मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून आणण्यावर काही का बोलत नाही.
निमंत्रण नसताना पाकिस्तानमध्ये जाऊन गळाभेट घेऊन बिर्याणीवर ताव मारणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्यात ?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला, संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी.
दक्षिण नगरचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या श्रीगोंदा येथील प्रचार सभेत भुजबळ बोलत होते, भाजपने महात्मा गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले. भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे. अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात. मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून आणण्यावर काही का बोलत नाही.
निमंत्रण नसताना पाकिस्तानमध्ये जाऊन गळाभेट घेऊन बिर्याणीवर ताव मारणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्यात ?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला, संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी.