पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुणगेकर यांनी हे आवाहन केले. यावेळी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, प्रा. रतनलाल सोनग्रा उपस्थित होते. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न करता देशातील जनतेला वेड्यात काढले आहे, त्यांनी रोजगार, काळा पैसा, शेतीमालाला दीडपट हमीभाव यासारखी अनेक आश्वासने दिली. परंतू या आश्वासनांची पूर्तता तर दूरच उलट नोटबंदीमुळे चार कोटी रोजगार बुडाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. धार्मिक आणि सामाजिक वाद घडवून देशात असुरक्षितता निर्माण करण्यात मात्र ते अव्वल ठरल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.
कॉंग्रेसकडून जाहीर केलेली वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही अत्यंत अभ्यास करून करण्यात आली आहे. देशाचे वार्षिक उत्त्पन्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जनतेला दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यासाठी ही शेवटची संधी आहे असे राहुल गांधीनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे जनतेच्याच विचारातून, सूचनांमधून बनवलेल्या या जाहिरनाम्याची कॉंग्रेसकडून नक्कीच पूर्तता होईल, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुणगेकर यांनी हे आवाहन केले. यावेळी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, प्रा. रतनलाल सोनग्रा उपस्थित होते. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न करता देशातील जनतेला वेड्यात काढले आहे, त्यांनी रोजगार, काळा पैसा, शेतीमालाला दीडपट हमीभाव यासारखी अनेक आश्वासने दिली. परंतू या आश्वासनांची पूर्तता तर दूरच उलट नोटबंदीमुळे चार कोटी रोजगार बुडाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. धार्मिक आणि सामाजिक वाद घडवून देशात असुरक्षितता निर्माण करण्यात मात्र ते अव्वल ठरल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.
कॉंग्रेसकडून जाहीर केलेली वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही अत्यंत अभ्यास करून करण्यात आली आहे. देशाचे वार्षिक उत्त्पन्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जनतेला दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यासाठी ही शेवटची संधी आहे असे राहुल गांधीनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे जनतेच्याच विचारातून, सूचनांमधून बनवलेल्या या जाहिरनाम्याची कॉंग्रेसकडून नक्कीच पूर्तता होईल, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुणगेकर यांनी हे आवाहन केले. यावेळी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, प्रा. रतनलाल सोनग्रा उपस्थित होते. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न करता देशातील जनतेला वेड्यात काढले आहे, त्यांनी रोजगार, काळा पैसा, शेतीमालाला दीडपट हमीभाव यासारखी अनेक आश्वासने दिली. परंतू या आश्वासनांची पूर्तता तर दूरच उलट नोटबंदीमुळे चार कोटी रोजगार बुडाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. धार्मिक आणि सामाजिक वाद घडवून देशात असुरक्षितता निर्माण करण्यात मात्र ते अव्वल ठरल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.
कॉंग्रेसकडून जाहीर केलेली वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही अत्यंत अभ्यास करून करण्यात आली आहे. देशाचे वार्षिक उत्त्पन्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जनतेला दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यासाठी ही शेवटची संधी आहे असे राहुल गांधीनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे जनतेच्याच विचारातून, सूचनांमधून बनवलेल्या या जाहिरनाम्याची कॉंग्रेसकडून नक्कीच पूर्तता होईल, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मुणगेकर यांनी हे आवाहन केले. यावेळी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, प्रा. रतनलाल सोनग्रा उपस्थित होते. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न करता देशातील जनतेला वेड्यात काढले आहे, त्यांनी रोजगार, काळा पैसा, शेतीमालाला दीडपट हमीभाव यासारखी अनेक आश्वासने दिली. परंतू या आश्वासनांची पूर्तता तर दूरच उलट नोटबंदीमुळे चार कोटी रोजगार बुडाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. धार्मिक आणि सामाजिक वाद घडवून देशात असुरक्षितता निर्माण करण्यात मात्र ते अव्वल ठरल्याचे डॉ. मुणगेकर म्हणाले.
कॉंग्रेसकडून जाहीर केलेली वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही अत्यंत अभ्यास करून करण्यात आली आहे. देशाचे वार्षिक उत्त्पन्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. जनतेला दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यासाठी ही शेवटची संधी आहे असे राहुल गांधीनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे जनतेच्याच विचारातून, सूचनांमधून बनवलेल्या या जाहिरनाम्याची कॉंग्रेसकडून नक्कीच पूर्तता होईल, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.