नोटबंदीपासून रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षाच्या काळात १७१ जवान शहीद झाले तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात ७२१ जवान शाहिद झाले. भारतामध्ये एक यज्ञ यात्रा निघाली आहे जेणेकरून भारतावर कोणीही आक्रमण करणार नाही अशी टीका त्यांनी केली.
तो आदित्यनाथ योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुह्मारा अश्या शब्दात छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे.
नोटबंदीपासून रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षाच्या काळात १७१ जवान शहीद झाले तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात ७२१ जवान शाहिद झाले. भारतामध्ये एक यज्ञ यात्रा निघाली आहे जेणेकरून भारतावर कोणीही आक्रमण करणार नाही अशी टीका त्यांनी केली.
तो आदित्यनाथ योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुह्मारा अश्या शब्दात छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे.
नोटबंदीपासून रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षाच्या काळात १७१ जवान शहीद झाले तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात ७२१ जवान शाहिद झाले. भारतामध्ये एक यज्ञ यात्रा निघाली आहे जेणेकरून भारतावर कोणीही आक्रमण करणार नाही अशी टीका त्यांनी केली.
तो आदित्यनाथ योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुह्मारा अश्या शब्दात छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे.
नोटबंदीपासून रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षाच्या काळात १७१ जवान शहीद झाले तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात ७२१ जवान शाहिद झाले. भारतामध्ये एक यज्ञ यात्रा निघाली आहे जेणेकरून भारतावर कोणीही आक्रमण करणार नाही अशी टीका त्यांनी केली.
तो आदित्यनाथ योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुह्मारा अश्या शब्दात छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे.