नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. छगन भुजबळ म्हणाले की, ईव्हीएमद्वारे मतदान होत असेल तर दोन दिवसांनी मतमोजणी का केली जात आहे. २१ रोजी मतदानानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच २२ रोजी मतमोजणी का केली जात नाही? भुजबळ यांनीही ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख शनिवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान होणार आहे. दोन दिवसानंतर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सवाल केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीची तारीख सांगत सांगितले की हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबरला आणि मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे.
ते म्हणाले की निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आहे, तर उमेदवारी अर्जांची तपासणी ५ ऑक्टोबरला होणार आहे. ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अरोरा यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा