नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाचाळवीर बरळत असतात त्यात आता भाजपचे हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. हे पत्र वरिष्ठापर्यंत पोहचवण्याचे सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. तसेच सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाच्या पंतप्रधानपदी बसवले पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. सध्या अस्तित्वात असलेले काश्मीर संदर्भात कलम ३५ A आणि कलम ३७० हे नेहरूंनीच दान दिलं आहे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाचाळवीर बरळत असतात त्यात आता भाजपचे हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. हे पत्र वरिष्ठापर्यंत पोहचवण्याचे सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. तसेच सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाच्या पंतप्रधानपदी बसवले पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. सध्या अस्तित्वात असलेले काश्मीर संदर्भात कलम ३५ A आणि कलम ३७० हे नेहरूंनीच दान दिलं आहे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाचाळवीर बरळत असतात त्यात आता भाजपचे हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. हे पत्र वरिष्ठापर्यंत पोहचवण्याचे सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. तसेच सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाच्या पंतप्रधानपदी बसवले पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. सध्या अस्तित्वात असलेले काश्मीर संदर्भात कलम ३५ A आणि कलम ३७० हे नेहरूंनीच दान दिलं आहे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाचाळवीर बरळत असतात त्यात आता भाजपचे हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. हे पत्र वरिष्ठापर्यंत पोहचवण्याचे सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. तसेच सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाच्या पंतप्रधानपदी बसवले पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. सध्या अस्तित्वात असलेले काश्मीर संदर्भात कलम ३५ A आणि कलम ३७० हे नेहरूंनीच दान दिलं आहे