घरगुती शेतीपंप व औद्योगिक वीजवापर बिले ही पूर्वीप्रमाणेच दर ३ महिन्यांनी देण्यात यावीत, घरगुती वीज बिलातील छुपे आकार बंद करावेत, शेतीपंपास पूर्ण दाबाने किमान १२ तास दिवसा वीजपुरवठा झाला पाहिजे, नवीन शेतीपंपांना औद्योगिक कनेक्शन तातडीने मिळाली पाहिजेत, डीपी जळणे, चोरी होणे या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते व डीपी बसवण्यामध्ये दिरंगाई केली जाते. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. यानुकसानभरपाईची जबाबदारी वीज वितरण कंपनीने स्वीकारली पाहिजे, वीजबिले १० दिवस अगोदर मिळाली पाहिजेत, जुन्या विद्युतवाहिनी बदलल्या पाहिजेत अन्यथा होणारी नुकसान भरपाई वितरण कंपनीने दिली पाहिजे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष मारूती तुपे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, आर. डी. चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष सुरेश फाळके, रासपचे भाऊसाहेब वाघ, खटावचे विनायक ठिगळे, किशोर पिसाळ, रानभरे, शंकरराव पिसाळ, हणमंतराव शिंदे, हिरालाल भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजी धुमाळ, सुदाम पवार, शशिकांत फाळके, नंदकुमार जाधव, जलसंधारण पाडळी टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घरगुती शेतीपंप व औद्योगिक वीजवापर बिले ही पूर्वीप्रमाणेच दर ३ महिन्यांनी देण्यात यावीत, घरगुती वीज बिलातील छुपे आकार बंद करावेत, शेतीपंपास पूर्ण दाबाने किमान १२ तास दिवसा वीजपुरवठा झाला पाहिजे, नवीन शेतीपंपांना औद्योगिक कनेक्शन तातडीने मिळाली पाहिजेत, डीपी जळणे, चोरी होणे या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते व डीपी बसवण्यामध्ये दिरंगाई केली जाते. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. यानुकसानभरपाईची जबाबदारी वीज वितरण कंपनीने स्वीकारली पाहिजे, वीजबिले १० दिवस अगोदर मिळाली पाहिजेत, जुन्या विद्युतवाहिनी बदलल्या पाहिजेत अन्यथा होणारी नुकसान भरपाई वितरण कंपनीने दिली पाहिजे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष मारूती तुपे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, आर. डी. चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष सुरेश फाळके, रासपचे भाऊसाहेब वाघ, खटावचे विनायक ठिगळे, किशोर पिसाळ, रानभरे, शंकरराव पिसाळ, हणमंतराव शिंदे, हिरालाल भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजी धुमाळ, सुदाम पवार, शशिकांत फाळके, नंदकुमार जाधव, जलसंधारण पाडळी टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घरगुती शेतीपंप व औद्योगिक वीजवापर बिले ही पूर्वीप्रमाणेच दर ३ महिन्यांनी देण्यात यावीत, घरगुती वीज बिलातील छुपे आकार बंद करावेत, शेतीपंपास पूर्ण दाबाने किमान १२ तास दिवसा वीजपुरवठा झाला पाहिजे, नवीन शेतीपंपांना औद्योगिक कनेक्शन तातडीने मिळाली पाहिजेत, डीपी जळणे, चोरी होणे या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते व डीपी बसवण्यामध्ये दिरंगाई केली जाते. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. यानुकसानभरपाईची जबाबदारी वीज वितरण कंपनीने स्वीकारली पाहिजे, वीजबिले १० दिवस अगोदर मिळाली पाहिजेत, जुन्या विद्युतवाहिनी बदलल्या पाहिजेत अन्यथा होणारी नुकसान भरपाई वितरण कंपनीने दिली पाहिजे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष मारूती तुपे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, आर. डी. चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष सुरेश फाळके, रासपचे भाऊसाहेब वाघ, खटावचे विनायक ठिगळे, किशोर पिसाळ, रानभरे, शंकरराव पिसाळ, हणमंतराव शिंदे, हिरालाल भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजी धुमाळ, सुदाम पवार, शशिकांत फाळके, नंदकुमार जाधव, जलसंधारण पाडळी टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घरगुती शेतीपंप व औद्योगिक वीजवापर बिले ही पूर्वीप्रमाणेच दर ३ महिन्यांनी देण्यात यावीत, घरगुती वीज बिलातील छुपे आकार बंद करावेत, शेतीपंपास पूर्ण दाबाने किमान १२ तास दिवसा वीजपुरवठा झाला पाहिजे, नवीन शेतीपंपांना औद्योगिक कनेक्शन तातडीने मिळाली पाहिजेत, डीपी जळणे, चोरी होणे या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते व डीपी बसवण्यामध्ये दिरंगाई केली जाते. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. यानुकसानभरपाईची जबाबदारी वीज वितरण कंपनीने स्वीकारली पाहिजे, वीजबिले १० दिवस अगोदर मिळाली पाहिजेत, जुन्या विद्युतवाहिनी बदलल्या पाहिजेत अन्यथा होणारी नुकसान भरपाई वितरण कंपनीने दिली पाहिजे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष मारूती तुपे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, आर. डी. चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष सुरेश फाळके, रासपचे भाऊसाहेब वाघ, खटावचे विनायक ठिगळे, किशोर पिसाळ, रानभरे, शंकरराव पिसाळ, हणमंतराव शिंदे, हिरालाल भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजी धुमाळ, सुदाम पवार, शशिकांत फाळके, नंदकुमार जाधव, जलसंधारण पाडळी टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते.