डॉ. गवई म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी अट घातली होती; मात्र मी त्यास नकार दिला. मला निवडणुकीपेक्षा माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवली, तर ती पक्षाच्या चिन्हावरच लढवेन, असे सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. धर्मांध शक्तींना रोखायचे असेल तर मजबूत आघाडी करण्यासाठी सर्वांनीच एक पाऊल मागे गेले पाहिजे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही काँग्रेसकडून कोणतीही अट घातली जात नाही. मग माझ्यापुरती अट कशासाठी घातली जाते, असा प्रश्नही गवई यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढवायची असेल तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गवई गट व कवाडे गट संपले तरी चालतील; परंतु हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि समाजाच्या ज्या भावना आहेत त्यांना योग्य न्याय देता येईल.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गवई गटाच्या पाठबळाशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. माझ्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपचाही पर्याय आहे; मात्र मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच प्राधान्य देणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वासराव देशमुख, भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. गवई म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी अट घातली होती; मात्र मी त्यास नकार दिला. मला निवडणुकीपेक्षा माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवली, तर ती पक्षाच्या चिन्हावरच लढवेन, असे सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. धर्मांध शक्तींना रोखायचे असेल तर मजबूत आघाडी करण्यासाठी सर्वांनीच एक पाऊल मागे गेले पाहिजे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही काँग्रेसकडून कोणतीही अट घातली जात नाही. मग माझ्यापुरती अट कशासाठी घातली जाते, असा प्रश्नही गवई यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढवायची असेल तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गवई गट व कवाडे गट संपले तरी चालतील; परंतु हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि समाजाच्या ज्या भावना आहेत त्यांना योग्य न्याय देता येईल.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गवई गटाच्या पाठबळाशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. माझ्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपचाही पर्याय आहे; मात्र मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच प्राधान्य देणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वासराव देशमुख, भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. गवई म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी अट घातली होती; मात्र मी त्यास नकार दिला. मला निवडणुकीपेक्षा माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवली, तर ती पक्षाच्या चिन्हावरच लढवेन, असे सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. धर्मांध शक्तींना रोखायचे असेल तर मजबूत आघाडी करण्यासाठी सर्वांनीच एक पाऊल मागे गेले पाहिजे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही काँग्रेसकडून कोणतीही अट घातली जात नाही. मग माझ्यापुरती अट कशासाठी घातली जाते, असा प्रश्नही गवई यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढवायची असेल तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गवई गट व कवाडे गट संपले तरी चालतील; परंतु हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि समाजाच्या ज्या भावना आहेत त्यांना योग्य न्याय देता येईल.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गवई गटाच्या पाठबळाशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. माझ्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपचाही पर्याय आहे; मात्र मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच प्राधान्य देणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वासराव देशमुख, भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. गवई म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी अट घातली होती; मात्र मी त्यास नकार दिला. मला निवडणुकीपेक्षा माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवली, तर ती पक्षाच्या चिन्हावरच लढवेन, असे सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. धर्मांध शक्तींना रोखायचे असेल तर मजबूत आघाडी करण्यासाठी सर्वांनीच एक पाऊल मागे गेले पाहिजे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही काँग्रेसकडून कोणतीही अट घातली जात नाही. मग माझ्यापुरती अट कशासाठी घातली जाते, असा प्रश्नही गवई यांनी उपस्थित केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढवायची असेल तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गवई गट व कवाडे गट संपले तरी चालतील; परंतु हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि समाजाच्या ज्या भावना आहेत त्यांना योग्य न्याय देता येईल.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गवई गटाच्या पाठबळाशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. माझ्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपचाही पर्याय आहे; मात्र मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच प्राधान्य देणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वासराव देशमुख, भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे आदी उपस्थित होते.