परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी मैत्रिनाथ, बाबासाहेब वडगावकर, प्रभाकर कुंभारे उपस्थित होते. धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दहा हजार बुद्धविहारांतील एक हजार प्रतिनिधींच्या सहभागाने परिषदेचे आयोजन करण्यात आले हाते. २०१४ पासून बुद्धविहार समन्वय समितीने सर्व विहारांना जोडण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. परिषदेला मार्गदर्शन करताना सुधाकर चौधरी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्माची आपली एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा सर्वांनी स्वीकार करण्याची गरज आहे.
बुद्धांच्या धम्मातच एवढी शक्ती आहे की, आपल्याला दुसऱ्या कुठल्या धर्माच्या संस्कृतीचीही गरज पडणार नाही. बुद्धांचे तत्त्वज्ञान जातविरहित होते. त्यात कुठल्याही जातीला किंवा वर्गाला थारा नाही. गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. याचाच परिणाम म्हणून जगाने बुद्धांचा धम्म स्वीकारला. त्याचाच परिणाम म्हणून जगात बुद्ध धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. धम्मचारी मैत्रिनाथ यांनी विहारांमधून धम्मप्रचार कसा वाढवता येईल, यावर मार्गदर्शन केले. बुद्धांचा मार्ग हा विहारात सर्वांना समजावून सांगा. येथूनच खऱ्या क्रांतीला सुरुवात होऊ शकते, असेही ते म्हणाले.
भंते सुरई ससाई यांनीही बुद्धांच्या मार्गाची आज जगाला गरज आहे. बाबासाहेबांनी दाखविलेला बुद्धांचा मार्गच आज दलित समाजाचा उद्धारकर्ता झाला आहे. त्यामुळे बुद्धांच्या मार्गावर चला, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरस्वती अशोक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्घाटन सत्रानंतर दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बुद्ध धम्माची माहिती देण्यात आली. तसेच बुद्धांचे तत्त्वज्ञानच समाजाच्या उत्थानासाठी उपयोगी ठरेल, असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या मुलींनी नृत्यनाटिका सादर केली. यातून बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनपट उलगडण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी मैत्रिनाथ, बाबासाहेब वडगावकर, प्रभाकर कुंभारे उपस्थित होते. धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दहा हजार बुद्धविहारांतील एक हजार प्रतिनिधींच्या सहभागाने परिषदेचे आयोजन करण्यात आले हाते. २०१४ पासून बुद्धविहार समन्वय समितीने सर्व विहारांना जोडण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. परिषदेला मार्गदर्शन करताना सुधाकर चौधरी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्माची आपली एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा सर्वांनी स्वीकार करण्याची गरज आहे.
बुद्धांच्या धम्मातच एवढी शक्ती आहे की, आपल्याला दुसऱ्या कुठल्या धर्माच्या संस्कृतीचीही गरज पडणार नाही. बुद्धांचे तत्त्वज्ञान जातविरहित होते. त्यात कुठल्याही जातीला किंवा वर्गाला थारा नाही. गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. याचाच परिणाम म्हणून जगाने बुद्धांचा धम्म स्वीकारला. त्याचाच परिणाम म्हणून जगात बुद्ध धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. धम्मचारी मैत्रिनाथ यांनी विहारांमधून धम्मप्रचार कसा वाढवता येईल, यावर मार्गदर्शन केले. बुद्धांचा मार्ग हा विहारात सर्वांना समजावून सांगा. येथूनच खऱ्या क्रांतीला सुरुवात होऊ शकते, असेही ते म्हणाले.
भंते सुरई ससाई यांनीही बुद्धांच्या मार्गाची आज जगाला गरज आहे. बाबासाहेबांनी दाखविलेला बुद्धांचा मार्गच आज दलित समाजाचा उद्धारकर्ता झाला आहे. त्यामुळे बुद्धांच्या मार्गावर चला, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरस्वती अशोक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्घाटन सत्रानंतर दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बुद्ध धम्माची माहिती देण्यात आली. तसेच बुद्धांचे तत्त्वज्ञानच समाजाच्या उत्थानासाठी उपयोगी ठरेल, असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या मुलींनी नृत्यनाटिका सादर केली. यातून बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनपट उलगडण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी मैत्रिनाथ, बाबासाहेब वडगावकर, प्रभाकर कुंभारे उपस्थित होते. धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दहा हजार बुद्धविहारांतील एक हजार प्रतिनिधींच्या सहभागाने परिषदेचे आयोजन करण्यात आले हाते. २०१४ पासून बुद्धविहार समन्वय समितीने सर्व विहारांना जोडण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. परिषदेला मार्गदर्शन करताना सुधाकर चौधरी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्माची आपली एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा सर्वांनी स्वीकार करण्याची गरज आहे.
बुद्धांच्या धम्मातच एवढी शक्ती आहे की, आपल्याला दुसऱ्या कुठल्या धर्माच्या संस्कृतीचीही गरज पडणार नाही. बुद्धांचे तत्त्वज्ञान जातविरहित होते. त्यात कुठल्याही जातीला किंवा वर्गाला थारा नाही. गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. याचाच परिणाम म्हणून जगाने बुद्धांचा धम्म स्वीकारला. त्याचाच परिणाम म्हणून जगात बुद्ध धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. धम्मचारी मैत्रिनाथ यांनी विहारांमधून धम्मप्रचार कसा वाढवता येईल, यावर मार्गदर्शन केले. बुद्धांचा मार्ग हा विहारात सर्वांना समजावून सांगा. येथूनच खऱ्या क्रांतीला सुरुवात होऊ शकते, असेही ते म्हणाले.
भंते सुरई ससाई यांनीही बुद्धांच्या मार्गाची आज जगाला गरज आहे. बाबासाहेबांनी दाखविलेला बुद्धांचा मार्गच आज दलित समाजाचा उद्धारकर्ता झाला आहे. त्यामुळे बुद्धांच्या मार्गावर चला, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरस्वती अशोक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्घाटन सत्रानंतर दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बुद्ध धम्माची माहिती देण्यात आली. तसेच बुद्धांचे तत्त्वज्ञानच समाजाच्या उत्थानासाठी उपयोगी ठरेल, असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या मुलींनी नृत्यनाटिका सादर केली. यातून बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनपट उलगडण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी मैत्रिनाथ, बाबासाहेब वडगावकर, प्रभाकर कुंभारे उपस्थित होते. धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दहा हजार बुद्धविहारांतील एक हजार प्रतिनिधींच्या सहभागाने परिषदेचे आयोजन करण्यात आले हाते. २०१४ पासून बुद्धविहार समन्वय समितीने सर्व विहारांना जोडण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. परिषदेला मार्गदर्शन करताना सुधाकर चौधरी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्माची आपली एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा सर्वांनी स्वीकार करण्याची गरज आहे.
बुद्धांच्या धम्मातच एवढी शक्ती आहे की, आपल्याला दुसऱ्या कुठल्या धर्माच्या संस्कृतीचीही गरज पडणार नाही. बुद्धांचे तत्त्वज्ञान जातविरहित होते. त्यात कुठल्याही जातीला किंवा वर्गाला थारा नाही. गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. याचाच परिणाम म्हणून जगाने बुद्धांचा धम्म स्वीकारला. त्याचाच परिणाम म्हणून जगात बुद्ध धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी सांगितले. धम्मचारी मैत्रिनाथ यांनी विहारांमधून धम्मप्रचार कसा वाढवता येईल, यावर मार्गदर्शन केले. बुद्धांचा मार्ग हा विहारात सर्वांना समजावून सांगा. येथूनच खऱ्या क्रांतीला सुरुवात होऊ शकते, असेही ते म्हणाले.
भंते सुरई ससाई यांनीही बुद्धांच्या मार्गाची आज जगाला गरज आहे. बाबासाहेबांनी दाखविलेला बुद्धांचा मार्गच आज दलित समाजाचा उद्धारकर्ता झाला आहे. त्यामुळे बुद्धांच्या मार्गावर चला, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सरस्वती अशोक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्घाटन सत्रानंतर दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बुद्ध धम्माची माहिती देण्यात आली. तसेच बुद्धांचे तत्त्वज्ञानच समाजाच्या उत्थानासाठी उपयोगी ठरेल, असेही सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या मुलींनी नृत्यनाटिका सादर केली. यातून बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनपट उलगडण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.