अहमदनगर येथे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे बोलत होते. गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करण्यात आले होते. याचबरोबर काही लोकांना विजय स्तंभावर अघटित घडवण्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि शासन जागरूक असल्याने त्यांचा हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे यावेळी सर्व गोष्टींची सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे १ जानेवारीला विजयस्तंभाला केवळ अभिवाद करण्यासाठी परवानगी असेल. असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे कोणी कितीही मोठा असला तरी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात सभा घेऊ दिली जाणार नाही. इतकेच नव्हे तर पी.बी सावंत, प्रकाश आंबेडकर हे कायद्या पेक्षा मोठे नाहीत. असेही ते म्हंटले. याचबरोबर गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान सरकारने परवानगी दिली नाही तरी भीमा कोरेगावमध्ये सभा घेणारच असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर सरकार विजय दिवसाची योग्य तयारी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अहमदनगर येथे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे बोलत होते. गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करण्यात आले होते. याचबरोबर काही लोकांना विजय स्तंभावर अघटित घडवण्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि शासन जागरूक असल्याने त्यांचा हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे यावेळी सर्व गोष्टींची सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे १ जानेवारीला विजयस्तंभाला केवळ अभिवाद करण्यासाठी परवानगी असेल. असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे कोणी कितीही मोठा असला तरी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात सभा घेऊ दिली जाणार नाही. इतकेच नव्हे तर पी.बी सावंत, प्रकाश आंबेडकर हे कायद्या पेक्षा मोठे नाहीत. असेही ते म्हंटले. याचबरोबर गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान सरकारने परवानगी दिली नाही तरी भीमा कोरेगावमध्ये सभा घेणारच असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर सरकार विजय दिवसाची योग्य तयारी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अहमदनगर येथे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे बोलत होते. गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करण्यात आले होते. याचबरोबर काही लोकांना विजय स्तंभावर अघटित घडवण्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि शासन जागरूक असल्याने त्यांचा हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे यावेळी सर्व गोष्टींची सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे १ जानेवारीला विजयस्तंभाला केवळ अभिवाद करण्यासाठी परवानगी असेल. असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे कोणी कितीही मोठा असला तरी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात सभा घेऊ दिली जाणार नाही. इतकेच नव्हे तर पी.बी सावंत, प्रकाश आंबेडकर हे कायद्या पेक्षा मोठे नाहीत. असेही ते म्हंटले. याचबरोबर गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान सरकारने परवानगी दिली नाही तरी भीमा कोरेगावमध्ये सभा घेणारच असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर सरकार विजय दिवसाची योग्य तयारी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अहमदनगर येथे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे बोलत होते. गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करण्यात आले होते. याचबरोबर काही लोकांना विजय स्तंभावर अघटित घडवण्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि शासन जागरूक असल्याने त्यांचा हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे यावेळी सर्व गोष्टींची सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे १ जानेवारीला विजयस्तंभाला केवळ अभिवाद करण्यासाठी परवानगी असेल. असे त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे कोणी कितीही मोठा असला तरी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात सभा घेऊ दिली जाणार नाही. इतकेच नव्हे तर पी.बी सावंत, प्रकाश आंबेडकर हे कायद्या पेक्षा मोठे नाहीत. असेही ते म्हंटले. याचबरोबर गेल्या वर्षी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर सभेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र जागा दिली जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान सरकारने परवानगी दिली नाही तरी भीमा कोरेगावमध्ये सभा घेणारच असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर सरकार विजय दिवसाची योग्य तयारी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.