पत्रकारांशी संवाद साधतांना मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी, आदिवासी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने तसेच आंबेडकरी जनतेने सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. याचबरोबर मराठा समाजाच्या या १६ टक्के आरक्षणामुळे एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नसेल तर कोर्टात जाऊन या आरक्षणाला गालबोट लावू नये. असेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे भीमा-कोरेगावच्या हल्ल्यानंतर एससी आणि मराठा यांच्यात संघर्ष पेटविण्याची काही शक्ती जाणीव पूर्वक प्रयत्न करीतआहेत. त्यामुळे आंबेडकरी आणि एससी समाजातुन कोणीही या आरक्षणा विरुद्ध भूमिका घेऊ नये. असे आवाहनही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी केले आहे.
याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली आहे. ती जनहित याचिका त्यांनी मागे घ्यावी, यासाठी आम्ही लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहोत, आणि त्यांना विनंती करणार असल्याचेही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी म्हंटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधतांना मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी, आदिवासी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने तसेच आंबेडकरी जनतेने सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. याचबरोबर मराठा समाजाच्या या १६ टक्के आरक्षणामुळे एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नसेल तर कोर्टात जाऊन या आरक्षणाला गालबोट लावू नये. असेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे भीमा-कोरेगावच्या हल्ल्यानंतर एससी आणि मराठा यांच्यात संघर्ष पेटविण्याची काही शक्ती जाणीव पूर्वक प्रयत्न करीतआहेत. त्यामुळे आंबेडकरी आणि एससी समाजातुन कोणीही या आरक्षणा विरुद्ध भूमिका घेऊ नये. असे आवाहनही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी केले आहे.
याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली आहे. ती जनहित याचिका त्यांनी मागे घ्यावी, यासाठी आम्ही लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहोत, आणि त्यांना विनंती करणार असल्याचेही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी म्हंटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधतांना मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी, आदिवासी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने तसेच आंबेडकरी जनतेने सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. याचबरोबर मराठा समाजाच्या या १६ टक्के आरक्षणामुळे एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नसेल तर कोर्टात जाऊन या आरक्षणाला गालबोट लावू नये. असेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे भीमा-कोरेगावच्या हल्ल्यानंतर एससी आणि मराठा यांच्यात संघर्ष पेटविण्याची काही शक्ती जाणीव पूर्वक प्रयत्न करीतआहेत. त्यामुळे आंबेडकरी आणि एससी समाजातुन कोणीही या आरक्षणा विरुद्ध भूमिका घेऊ नये. असे आवाहनही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी केले आहे.
याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली आहे. ती जनहित याचिका त्यांनी मागे घ्यावी, यासाठी आम्ही लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहोत, आणि त्यांना विनंती करणार असल्याचेही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी म्हंटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधतांना मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी, आदिवासी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. इतकेच नव्हे तर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने तसेच आंबेडकरी जनतेने सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. याचबरोबर मराठा समाजाच्या या १६ टक्के आरक्षणामुळे एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नसेल तर कोर्टात जाऊन या आरक्षणाला गालबोट लावू नये. असेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे भीमा-कोरेगावच्या हल्ल्यानंतर एससी आणि मराठा यांच्यात संघर्ष पेटविण्याची काही शक्ती जाणीव पूर्वक प्रयत्न करीतआहेत. त्यामुळे आंबेडकरी आणि एससी समाजातुन कोणीही या आरक्षणा विरुद्ध भूमिका घेऊ नये. असे आवाहनही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी केले आहे.
याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली आहे. ती जनहित याचिका त्यांनी मागे घ्यावी, यासाठी आम्ही लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार आहोत, आणि त्यांना विनंती करणार असल्याचेही मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी म्हंटले आहे.