मोहोळ तालुका सकल धनगर समाज आयोजित आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर धनगर समाजाचे राज्याचे नेते उत्तमराव जानकर, नानादेव वाघमोडे (परांडेबाबा), सांगली जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, किशोर सलगर, रामभाऊ टकले, माढ्याचे धनाजी जवळकर, संतोष वाकसे, शिवदास बंडगर, सुनील बंडगर, आळंदीचे नगराध्यक्ष राहुल पाटील, शामराव पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, गणेश गावडे, बिरुदेव देवकते, धनाजी पुजारी, सुनील पाटील, अतुल गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जानकर म्हणाले की, उधळा भंडारा आणि पुन्हा मते घ्या, हा भाजपचा डाव आम्ही ओळखला. समाज जागृती करून अनुसूचित जमातीचा दाखला मिळवून द्यायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून हा अखेरचा लढा उभारला आहे. या लढ्यात आपणाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक शामराव पाटील व गणेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे यांनी मानले. तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोळ तालुका सकल धनगर समाज आयोजित आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर धनगर समाजाचे राज्याचे नेते उत्तमराव जानकर, नानादेव वाघमोडे (परांडेबाबा), सांगली जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, किशोर सलगर, रामभाऊ टकले, माढ्याचे धनाजी जवळकर, संतोष वाकसे, शिवदास बंडगर, सुनील बंडगर, आळंदीचे नगराध्यक्ष राहुल पाटील, शामराव पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, गणेश गावडे, बिरुदेव देवकते, धनाजी पुजारी, सुनील पाटील, अतुल गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जानकर म्हणाले की, उधळा भंडारा आणि पुन्हा मते घ्या, हा भाजपचा डाव आम्ही ओळखला. समाज जागृती करून अनुसूचित जमातीचा दाखला मिळवून द्यायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून हा अखेरचा लढा उभारला आहे. या लढ्यात आपणाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक शामराव पाटील व गणेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे यांनी मानले. तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोळ तालुका सकल धनगर समाज आयोजित आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर धनगर समाजाचे राज्याचे नेते उत्तमराव जानकर, नानादेव वाघमोडे (परांडेबाबा), सांगली जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, किशोर सलगर, रामभाऊ टकले, माढ्याचे धनाजी जवळकर, संतोष वाकसे, शिवदास बंडगर, सुनील बंडगर, आळंदीचे नगराध्यक्ष राहुल पाटील, शामराव पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, गणेश गावडे, बिरुदेव देवकते, धनाजी पुजारी, सुनील पाटील, अतुल गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जानकर म्हणाले की, उधळा भंडारा आणि पुन्हा मते घ्या, हा भाजपचा डाव आम्ही ओळखला. समाज जागृती करून अनुसूचित जमातीचा दाखला मिळवून द्यायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून हा अखेरचा लढा उभारला आहे. या लढ्यात आपणाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक शामराव पाटील व गणेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे यांनी मानले. तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोळ तालुका सकल धनगर समाज आयोजित आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर धनगर समाजाचे राज्याचे नेते उत्तमराव जानकर, नानादेव वाघमोडे (परांडेबाबा), सांगली जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे, किशोर सलगर, रामभाऊ टकले, माढ्याचे धनाजी जवळकर, संतोष वाकसे, शिवदास बंडगर, सुनील बंडगर, आळंदीचे नगराध्यक्ष राहुल पाटील, शामराव पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, गणेश गावडे, बिरुदेव देवकते, धनाजी पुजारी, सुनील पाटील, अतुल गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी जानकर म्हणाले की, उधळा भंडारा आणि पुन्हा मते घ्या, हा भाजपचा डाव आम्ही ओळखला. समाज जागृती करून अनुसूचित जमातीचा दाखला मिळवून द्यायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून हा अखेरचा लढा उभारला आहे. या लढ्यात आपणाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक शामराव पाटील व गणेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे यांनी मानले. तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.