नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त येथील व्हीएस पँथर्स युवा या सामाजिक संघटनेच्यावतीने लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन, लढाऊ भीमसैनिक व महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष मोहनराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत लांडगे, केशव कांबळे, हर्षवर्धन सवई, दिलीप गायकवाड, नागेश वाघमारे, गंगाधर सरवदे, प्रवीण सुमठाणकर, विश्वनाथ धावारे, बालाजी कांबळे, बालाजी गवळी आदी उपस्थित होते. मोहन माने म्हणाले, विद्यार्थी चळवळीतून पँथर कळत गेला. त्या चळवळी विचारांतून नामांतराची लढाई लढली गेली. पण, आता काही चळवळीत नसलेली लोक नामांतराचे श्रेय घेत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच आणीबाणीतील सत्यागृहींच्या धर्तीवर नामांतरवाद्यांनाही पेन्शन लागू करावी, असा ठराव मांडला. प्रास्ताविक संयोजक अमोल कांबळे यांनी केले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नामांतर लढ्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांतर लढ्यातील लढाऊ भीमसैनिक व महिलांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार केशव कांबळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांची भाषणे झाली. सूत्रसंचलन ॲड. प्रतीक कांबळे यांनी केले. आभार अतुल सुरवसे यांनी मानले. यावेळी अतुल गायकवाड यांचा बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त येथील व्हीएस पँथर्स युवा या सामाजिक संघटनेच्यावतीने लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन, लढाऊ भीमसैनिक व महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष मोहनराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत लांडगे, केशव कांबळे, हर्षवर्धन सवई, दिलीप गायकवाड, नागेश वाघमारे, गंगाधर सरवदे, प्रवीण सुमठाणकर, विश्वनाथ धावारे, बालाजी कांबळे, बालाजी गवळी आदी उपस्थित होते. मोहन माने म्हणाले, विद्यार्थी चळवळीतून पँथर कळत गेला. त्या चळवळी विचारांतून नामांतराची लढाई लढली गेली. पण, आता काही चळवळीत नसलेली लोक नामांतराचे श्रेय घेत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच आणीबाणीतील सत्यागृहींच्या धर्तीवर नामांतरवाद्यांनाही पेन्शन लागू करावी, असा ठराव मांडला. प्रास्ताविक संयोजक अमोल कांबळे यांनी केले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नामांतर लढ्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांतर लढ्यातील लढाऊ भीमसैनिक व महिलांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार केशव कांबळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांची भाषणे झाली. सूत्रसंचलन ॲड. प्रतीक कांबळे यांनी केले. आभार अतुल सुरवसे यांनी मानले. यावेळी अतुल गायकवाड यांचा बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त येथील व्हीएस पँथर्स युवा या सामाजिक संघटनेच्यावतीने लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन, लढाऊ भीमसैनिक व महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष मोहनराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत लांडगे, केशव कांबळे, हर्षवर्धन सवई, दिलीप गायकवाड, नागेश वाघमारे, गंगाधर सरवदे, प्रवीण सुमठाणकर, विश्वनाथ धावारे, बालाजी कांबळे, बालाजी गवळी आदी उपस्थित होते. मोहन माने म्हणाले, विद्यार्थी चळवळीतून पँथर कळत गेला. त्या चळवळी विचारांतून नामांतराची लढाई लढली गेली. पण, आता काही चळवळीत नसलेली लोक नामांतराचे श्रेय घेत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच आणीबाणीतील सत्यागृहींच्या धर्तीवर नामांतरवाद्यांनाही पेन्शन लागू करावी, असा ठराव मांडला. प्रास्ताविक संयोजक अमोल कांबळे यांनी केले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नामांतर लढ्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांतर लढ्यातील लढाऊ भीमसैनिक व महिलांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार केशव कांबळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांची भाषणे झाली. सूत्रसंचलन ॲड. प्रतीक कांबळे यांनी केले. आभार अतुल सुरवसे यांनी मानले. यावेळी अतुल गायकवाड यांचा बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त येथील व्हीएस पँथर्स युवा या सामाजिक संघटनेच्यावतीने लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन, लढाऊ भीमसैनिक व महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष मोहनराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत लांडगे, केशव कांबळे, हर्षवर्धन सवई, दिलीप गायकवाड, नागेश वाघमारे, गंगाधर सरवदे, प्रवीण सुमठाणकर, विश्वनाथ धावारे, बालाजी कांबळे, बालाजी गवळी आदी उपस्थित होते. मोहन माने म्हणाले, विद्यार्थी चळवळीतून पँथर कळत गेला. त्या चळवळी विचारांतून नामांतराची लढाई लढली गेली. पण, आता काही चळवळीत नसलेली लोक नामांतराचे श्रेय घेत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच आणीबाणीतील सत्यागृहींच्या धर्तीवर नामांतरवाद्यांनाही पेन्शन लागू करावी, असा ठराव मांडला. प्रास्ताविक संयोजक अमोल कांबळे यांनी केले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नामांतर लढ्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांतर लढ्यातील लढाऊ भीमसैनिक व महिलांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार केशव कांबळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांची भाषणे झाली. सूत्रसंचलन ॲड. प्रतीक कांबळे यांनी केले. आभार अतुल सुरवसे यांनी मानले. यावेळी अतुल गायकवाड यांचा बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.