पुढे बोलताना ते म्हणाले कि, RSS हे स्वतःची ‘खासगी आर्मी’ तयार करत आहे. परंतु विरोधकांची महाआघाडी मोदी सरकारला सत्तेत बसण्यापासून रोखणार आहे. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते.
दिग्विजय म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपाची लढाई नसून,ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. मोदी सरकारच्या काळात संविधान जाळले जाते मोदी सरकारने संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नसून त्यांना संविधान बदलायचे आहे .सरकारमधील लोक सरळसरळ संविधान बदलाची भाषा करतात हि लोकशाहीसाठी मारक आहे त्यामुळे ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले कि, RSS हे स्वतःची ‘खासगी आर्मी’ तयार करत आहे. परंतु विरोधकांची महाआघाडी मोदी सरकारला सत्तेत बसण्यापासून रोखणार आहे. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते.
दिग्विजय म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपाची लढाई नसून,ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. मोदी सरकारच्या काळात संविधान जाळले जाते मोदी सरकारने संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नसून त्यांना संविधान बदलायचे आहे .सरकारमधील लोक सरळसरळ संविधान बदलाची भाषा करतात हि लोकशाहीसाठी मारक आहे त्यामुळे ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले कि, RSS हे स्वतःची ‘खासगी आर्मी’ तयार करत आहे. परंतु विरोधकांची महाआघाडी मोदी सरकारला सत्तेत बसण्यापासून रोखणार आहे. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते.
दिग्विजय म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपाची लढाई नसून,ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. मोदी सरकारच्या काळात संविधान जाळले जाते मोदी सरकारने संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नसून त्यांना संविधान बदलायचे आहे .सरकारमधील लोक सरळसरळ संविधान बदलाची भाषा करतात हि लोकशाहीसाठी मारक आहे त्यामुळे ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले कि, RSS हे स्वतःची ‘खासगी आर्मी’ तयार करत आहे. परंतु विरोधकांची महाआघाडी मोदी सरकारला सत्तेत बसण्यापासून रोखणार आहे. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते.
दिग्विजय म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपाची लढाई नसून,ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. मोदी सरकारच्या काळात संविधान जाळले जाते मोदी सरकारने संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नसून त्यांना संविधान बदलायचे आहे .सरकारमधील लोक सरळसरळ संविधान बदलाची भाषा करतात हि लोकशाहीसाठी मारक आहे त्यामुळे ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे .