लंडन मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आठवले बोलत होते.दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून भारत खरे प्रजासत्ताक राष्ट्र ठरले. भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील समतावादी, जातिभेदविरहित प्रजासत्ताक राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आपण सर्व भारतीयांनी साकारले पाहिजे त्यासाठी संविधानातील समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता ही सांविधानिक मूल्य जोपासली पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, जातीभेद निर्मूलन करून सर्व देशवासियांमध्ये भारतीय म्हणून एकसंघता एकात्मता जोपासली आणि वाढविली पाहिजे. ‘सबका साथ सबका विकास’ या तत्वातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मजबूत करीत आहेत. याचबरोबर आठवले यांनी दोन दिवसीय लंडन दौऱ्यादरम्यान लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लंडनमधील हेन्री रोडवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, तसेच या स्मारकाची पाहणी देखील केली.
लंडन मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आठवले बोलत होते.दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून भारत खरे प्रजासत्ताक राष्ट्र ठरले. भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील समतावादी, जातिभेदविरहित प्रजासत्ताक राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आपण सर्व भारतीयांनी साकारले पाहिजे त्यासाठी संविधानातील समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता ही सांविधानिक मूल्य जोपासली पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, जातीभेद निर्मूलन करून सर्व देशवासियांमध्ये भारतीय म्हणून एकसंघता एकात्मता जोपासली आणि वाढविली पाहिजे. ‘सबका साथ सबका विकास’ या तत्वातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मजबूत करीत आहेत. याचबरोबर आठवले यांनी दोन दिवसीय लंडन दौऱ्यादरम्यान लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लंडनमधील हेन्री रोडवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, तसेच या स्मारकाची पाहणी देखील केली.
लंडन मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आठवले बोलत होते.दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून भारत खरे प्रजासत्ताक राष्ट्र ठरले. भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील समतावादी, जातिभेदविरहित प्रजासत्ताक राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आपण सर्व भारतीयांनी साकारले पाहिजे त्यासाठी संविधानातील समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता ही सांविधानिक मूल्य जोपासली पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, जातीभेद निर्मूलन करून सर्व देशवासियांमध्ये भारतीय म्हणून एकसंघता एकात्मता जोपासली आणि वाढविली पाहिजे. ‘सबका साथ सबका विकास’ या तत्वातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मजबूत करीत आहेत. याचबरोबर आठवले यांनी दोन दिवसीय लंडन दौऱ्यादरम्यान लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लंडनमधील हेन्री रोडवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, तसेच या स्मारकाची पाहणी देखील केली.
लंडन मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आठवले बोलत होते.दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून भारत खरे प्रजासत्ताक राष्ट्र ठरले. भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील समतावादी, जातिभेदविरहित प्रजासत्ताक राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आपण सर्व भारतीयांनी साकारले पाहिजे त्यासाठी संविधानातील समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता ही सांविधानिक मूल्य जोपासली पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, जातीभेद निर्मूलन करून सर्व देशवासियांमध्ये भारतीय म्हणून एकसंघता एकात्मता जोपासली आणि वाढविली पाहिजे. ‘सबका साथ सबका विकास’ या तत्वातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मजबूत करीत आहेत. याचबरोबर आठवले यांनी दोन दिवसीय लंडन दौऱ्यादरम्यान लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर लंडनमधील हेन्री रोडवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, तसेच या स्मारकाची पाहणी देखील केली.