राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘अनावश्यक प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा लस, ऑक्सिजनसह अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या’
नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. दरम्यान ...