संबंधित बँक समाजकल्याण आधिकाराच्या संगनमताने हि बनवेगिरी झाली आहे. दोन वर्षांपासून विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देताच बँकेमध्ये अडवून ठेऊन शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. इ.स. २०१६-१७ -१८ या वर्षात ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३४ हजार विध्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे समाजकल्याण मधील अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत. शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तालवार उभी राहिली आहे. हि बाब जिल्हापरिषेदरच्या अर्थ विभागाच्या अंतर्गत लेखा तपासणीत हि बाब उघडकीस आली आहे.
संबंधित बँक समाजकल्याण आधिकाराच्या संगनमताने हि बनवेगिरी झाली आहे. दोन वर्षांपासून विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देताच बँकेमध्ये अडवून ठेऊन शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. इ.स. २०१६-१७ -१८ या वर्षात ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३४ हजार विध्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे समाजकल्याण मधील अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत. शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तालवार उभी राहिली आहे. हि बाब जिल्हापरिषेदरच्या अर्थ विभागाच्या अंतर्गत लेखा तपासणीत हि बाब उघडकीस आली आहे.