महाराष्ट्र सरकारने मागील वर्षीच्या शेतकरी संपाच्या वेळेस मंजूर केलेल्या कर्जमाफीसह इतर सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात देखील पंतप्रधानांनी कोणतीही ठोस घोषणा शेतकऱ्यांसाठी न केल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. अजूनही येत्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी हि जागर यात्रा आहे. तसेच जर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून चालते व्हावे, हा इशारा देण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन असल्याचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुहासराव वाहाडणे, सतीश कानवडे, योगेश रायते, राजाभाऊ देशमुख, धनंजयराव जाधव, जयाजीराव सुर्यवंशी, संदीपराव गिड्डे, किरण रावसुराळकर, शंकरराव दरेकर, विजयराव काकडे, दत्ताजी सुरळकर, प्रदीप बिल्लोरे सिंदखेडराजा यांचेसह राज्यातील असंख्य शेतकरी कार्यकर्ते हजर राहणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने मागील वर्षीच्या शेतकरी संपाच्या वेळेस मंजूर केलेल्या कर्जमाफीसह इतर सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात देखील पंतप्रधानांनी कोणतीही ठोस घोषणा शेतकऱ्यांसाठी न केल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. अजूनही येत्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी हि जागर यात्रा आहे. तसेच जर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून चालते व्हावे, हा इशारा देण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन असल्याचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुहासराव वाहाडणे, सतीश कानवडे, योगेश रायते, राजाभाऊ देशमुख, धनंजयराव जाधव, जयाजीराव सुर्यवंशी, संदीपराव गिड्डे, किरण रावसुराळकर, शंकरराव दरेकर, विजयराव काकडे, दत्ताजी सुरळकर, प्रदीप बिल्लोरे सिंदखेडराजा यांचेसह राज्यातील असंख्य शेतकरी कार्यकर्ते हजर राहणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने मागील वर्षीच्या शेतकरी संपाच्या वेळेस मंजूर केलेल्या कर्जमाफीसह इतर सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात देखील पंतप्रधानांनी कोणतीही ठोस घोषणा शेतकऱ्यांसाठी न केल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. अजूनही येत्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी हि जागर यात्रा आहे. तसेच जर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून चालते व्हावे, हा इशारा देण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन असल्याचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुहासराव वाहाडणे, सतीश कानवडे, योगेश रायते, राजाभाऊ देशमुख, धनंजयराव जाधव, जयाजीराव सुर्यवंशी, संदीपराव गिड्डे, किरण रावसुराळकर, शंकरराव दरेकर, विजयराव काकडे, दत्ताजी सुरळकर, प्रदीप बिल्लोरे सिंदखेडराजा यांचेसह राज्यातील असंख्य शेतकरी कार्यकर्ते हजर राहणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने मागील वर्षीच्या शेतकरी संपाच्या वेळेस मंजूर केलेल्या कर्जमाफीसह इतर सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात देखील पंतप्रधानांनी कोणतीही ठोस घोषणा शेतकऱ्यांसाठी न केल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. अजूनही येत्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी हि जागर यात्रा आहे. तसेच जर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून चालते व्हावे, हा इशारा देण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन असल्याचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुहासराव वाहाडणे, सतीश कानवडे, योगेश रायते, राजाभाऊ देशमुख, धनंजयराव जाधव, जयाजीराव सुर्यवंशी, संदीपराव गिड्डे, किरण रावसुराळकर, शंकरराव दरेकर, विजयराव काकडे, दत्ताजी सुरळकर, प्रदीप बिल्लोरे सिंदखेडराजा यांचेसह राज्यातील असंख्य शेतकरी कार्यकर्ते हजर राहणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.