विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करतील. या दरम्यान राहुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल आणि अन्य वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील आणि त्यांच्या हस्तक्षेपासाठी दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करतील. काँग्रेस खासदार के सुरेश यांनी ही माहिती दिली.
वेणुगोपाल म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राष्ट्रपतींना स्वाक्षर्यांचे निवेदन सादर करतील आणि तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करतील. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करतील. यावेळी राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे अन्य खासदारही यात भाग घेतील.
काँग्रेस नेत्याने दावा केला की, कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 27 दिवसांपासून निदर्शने करीत आहेत. आतापर्यंत 44 शेतकर्यांनी जीव गमावला आहे. अहंकारी मोदी सरकारने आधी शेतकर्यांना वेदना दिली आणि आता त्याचे मंत्रीही शेतकर्यांचा अपमान करत आहेत.
विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करतील. या दरम्यान राहुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल आणि अन्य वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील आणि त्यांच्या हस्तक्षेपासाठी दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करतील. काँग्रेस खासदार के सुरेश यांनी ही माहिती दिली.
वेणुगोपाल म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राष्ट्रपतींना स्वाक्षर्यांचे निवेदन सादर करतील आणि तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करतील. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करतील. यावेळी राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे अन्य खासदारही यात भाग घेतील.
काँग्रेस नेत्याने दावा केला की, कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 27 दिवसांपासून निदर्शने करीत आहेत. आतापर्यंत 44 शेतकर्यांनी जीव गमावला आहे. अहंकारी मोदी सरकारने आधी शेतकर्यांना वेदना दिली आणि आता त्याचे मंत्रीही शेतकर्यांचा अपमान करत आहेत.
विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करतील. या दरम्यान राहुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल आणि अन्य वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील आणि त्यांच्या हस्तक्षेपासाठी दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करतील. काँग्रेस खासदार के सुरेश यांनी ही माहिती दिली.
वेणुगोपाल म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राष्ट्रपतींना स्वाक्षर्यांचे निवेदन सादर करतील आणि तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करतील. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करतील. यावेळी राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे अन्य खासदारही यात भाग घेतील.
काँग्रेस नेत्याने दावा केला की, कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 27 दिवसांपासून निदर्शने करीत आहेत. आतापर्यंत 44 शेतकर्यांनी जीव गमावला आहे. अहंकारी मोदी सरकारने आधी शेतकर्यांना वेदना दिली आणि आता त्याचे मंत्रीही शेतकर्यांचा अपमान करत आहेत.
विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करतील. या दरम्यान राहुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल आणि अन्य वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील आणि त्यांच्या हस्तक्षेपासाठी दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करतील. काँग्रेस खासदार के सुरेश यांनी ही माहिती दिली.
वेणुगोपाल म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राष्ट्रपतींना स्वाक्षर्यांचे निवेदन सादर करतील आणि तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करतील. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करतील. यावेळी राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे अन्य खासदारही यात भाग घेतील.
काँग्रेस नेत्याने दावा केला की, कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 27 दिवसांपासून निदर्शने करीत आहेत. आतापर्यंत 44 शेतकर्यांनी जीव गमावला आहे. अहंकारी मोदी सरकारने आधी शेतकर्यांना वेदना दिली आणि आता त्याचे मंत्रीही शेतकर्यांचा अपमान करत आहेत.