कारने मुंबई ते दिल्ली अंतर 12 तासांत पार करणे शक्य, ‘ग्रीन एक्सप्रेस’ च्या माध्यमातून राजधानीला जोडली जाणार महत्वाची शहरे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ...