राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती ! लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे नियोजन January 29, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात २२ नवे जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव असून मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करून ...