पुणे ,सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर ,नाशिक जिल्ह्य़ातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाकडून ‘ब्रेक’ !
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकांनंतर राज्य सरकारने सरपंचपदाच्या आरक्षण सोडती जाहीर केल्या. मात्र, पुणे ,सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर ...