‘काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही’ December 6, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाबाबतीत आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
शेतकरी आंदोलन : 8 डिसेंबर रोजीच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह तृणमूल आणि TRS चा जाहीर पाठिंबा December 6, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 8 डिसेंबर रोजीच्या 'भारत बंद' ...
‘आंदोलनकर्ते शेतकरी हे खरे वाटत नाहीत’, कृषी राज्यमंत्री चौधरी यांचे वादग्रस्त विधान December 6, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ...
‘हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला आणलं गुडघ्यावर’ ! December 4, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - तीन कृषी कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून देशात रणकंदन सुरू आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी एकवटले ...
कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी सांगितले – नव्या कृषी कायद्यात कोणता आहे सर्वांत वादग्रस्त क्लॉज December 3, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. अशावेळी कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांनीसुद्धा ...
शेतकर्यांचा मोदी सरकारला इशारा ! 3 ही कृषी कायदे रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार December 3, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंदोलनकर्त्यां शेतकर्यांनी बुधवारी म्हटले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष सत्र ...
FASTag नसला तरी आता नाही भरावा लागणार दुप्पट टोल, जाणून घ्या December 3, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १ जानेवारी २०१९ पासून सर्वच चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. मोदी सरकारनं हा ...
महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक ! कृषी कायद्याविरोधात आज रास्ता रोको, संघटना एकवटल्या December 3, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - दिल्लीतील नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकर्यांचे आंदोलन वाढत चालले असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक झाला ...
मोदी सरकारचं मोठं यश ! Google, Facebook, ट्विटर भारतातच ठेवणार तुमचा डाटा, ‘या’ शहरात बनणार सेंटर November 30, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - आता गुगल (Google), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि अमेझॉन (Amazon) सारख्या मोठ्या कंपन्या भारतातच आपले डाटा सेंटर ...
शेतकरी आंदोलन : 3 दिवसात तोडगा न निघाल्यास …राज्यमंत्री बच्चू कडू यांचा थेट मोदी सरकारला इशारा November 30, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावे व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. 3 दिवसात ...