संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले – ‘ उध्दव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामना करू शकतात, मोदींनाही याची खात्री पटली असावी’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मागच्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या संकटावरून महाराष्ट्रातील विविध यंत्रणा ...